Menu Close

३० हून अधिक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मौलवीला अटक

कोंढव्यात ३० पेक्षा जास्त अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका मौलवीला ताब्यात घेतले आहे.

केवळ मंदिरातच समानता का ? – त्रावणकोर देवस्वम मंडळाची भूमिका

केवळ हिंदूंच्या धार्मिक सूत्रांवर कायदे बनवले जातात किंवा न्यायालयीन हस्तक्षेप होतो. इतर पंथियांच्या विषयी असे का होत नाही ?’, हा हिंदूंना पडलेला प्रश्‍न आहे !

‘पॉर्न साईट’ पाहून उत्तेजित झालेल्या धर्मांधांचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार आणि हत्या

डोंबिवलीत मे मासात एका ड्रेनेजच्या टाकीत अथर्व वारंग (वय ७ वर्षे) या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला होता. अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या…

हिंदु जनजागृती समितीकडून गुरुग्राम (हरियाणा) येथे पाक्षिक धर्मशिक्षणवर्गाला प्रारंभ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरूग्राम येथील दौलताबाद पुलाजवळील पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पाक्षिक धर्मशिक्षणवर्गाला प्रारंभ करण्यात आला.

मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य करून दिली जीवे मारण्याची धमकी; भोंदूबाबा शेख कौसर विरूद्ध गुन्हा दाखल

इलाज करण्याच्या नावाखाली आरोपी शेख कौसर शेख अफसर याने मुलीसोबत बळजबरी करून अनैसर्गिक कृत्य केले. तसेच त्याचे चित्रीकरण केले. पीडितेच्या फिर्यादीवरून शेख कौसर व हे…

अखंड हिंदुत्त्वासाठी किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे : भाजपा आमदाराची मुक्ताफळं

भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांच्या अज्ञानीपणाचे अजून एक उदाहरण ! केवळ हिंदूंची संख्या वाढल्याने नाही, तर हिंदूंमधे धर्माभिमान निर्माण झाल्यासच हिंदुत्वाचे रक्षण होऊ शकणार आहे.

नंदुरबार : श्री शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकार मंदिरे कह्यात घेत आहे. मात्र मंदिरांमध्ये दानपेटी, गायी, चारा यांचे घोटाळे होत आहेत. महाराष्ट्र सरकार  केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे. देवनिधीवर…

चेन्नई : गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना आयोजित सत्संगात हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन

शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् यांनी विशेष करून गुरुपौर्णिमेनिमित्त हनुमान मंदिर येथे एक विशेष सत्संग आयोजित केला होता. त्यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्र आणि धर्म रक्षण करण्यासाठी आध्यात्मिक बळ अत्यावश्यक : प्रकाश मालोंडकर

आज राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेली आक्रमणे अन् हिंदु समाजाची निष्क्रीयता लक्षात घेता प्रत्येक हिंदूला ज्ञानशक्ती आणि आध्यात्मिक बळ यांची नितांत आवश्यकता आहे, असे…