Menu Close

कोंढवा (पुणे) येथे ‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्‍या मित्राची धर्मांधाकडून हत्या !

पुणे येथील कोंढवा परिसरातील उमेश इंगळे (वय २० वर्षे) यांनी १८ वर्षीय निझाम हाश्मी याला ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी विरोध केल्यामुळे धर्मांधाने उमेश यांचे शिर आणि…

डॉ. प्रवीण तोगाडिया यांच्याकडून ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदे’ची स्थापना

डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी २४ जून या दिवशी येथे एका कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ या हिंदु संघटनेची स्थापना केल्याची घोषणा केली. डॉ. तोगाडिया या संघटनेचे…

बेंगळूरूमध्ये भाजप कार्यकर्त्याची अज्ञातांकडून हत्या

बेंगळूरू येथे महंमद अन्वर या भाजप कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अन्वर बेंगळूरूच्या चिक्कमंगळूरचे भाजप सरचिटणीस होते.

योग कुठल्याही एका विशिष्ट धर्माशी जोडला जाऊ नये : राजनाथ सिंह

योग हिंदु धर्माची देणगी आहे आणि त्याद्वारे ईश्‍वराशी एकरूप होता येते; मात्र आज त्याचे स्वरूप ‘एक व्यायाम प्रकार’ असे करण्यात आले आहे. याला केंद्रातील भाजप…

चेन्नई : श्री गणेश मंदिरात कुंभाभिषेक कार्यकमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

कोलाथूरमधील श्री गणेश मंदिरात नुकताच कुंभाभिषेक कार्यकम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार उपस्थित होत्या.

हिंदूंच्या संघटितपणामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल : स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

संस्कृती वाचली, तर हिंदु वाचेल; हिंदु वाचला, तर जग वाचेल; कारण आपली भारतीय संस्कृती वसुधैव कुटुम्बकम् । आहे. यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करायला हवी आणि…

चेन्नई येथे अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने साधना आणि हिंदु धर्म यांविषयी मार्गदर्शन

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने पेरंबूर येथे १७ जून या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये धर्माभिमानी आणि विविध संघटनांचे नेते सहभागी झाले होते

ख्रिस्तीबहुल मिझोराममधील काँग्रेस सरकारकडून योगदिन साजरा नाही !

सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूच म्हणतात आणि त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, मुसलमान आणि ख्रिस्ती मात्र त्यांच्या धर्मानुसार वागतात अन् हिंदु धर्माच्या प्रत्येक कृतींचा विरोध करतात किंवा…

शनिमंदिर कह्यात घेणार्‍या शासनावर श्री शनिदेवाचाच नव्हे, तर हिंदूंचाही कोप होईल : हिंदु जनजागृती समिती

आतापर्यंत मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचारच झाल्याचे उघड आहे. असे असतांना अशा स्वरूपाचा निर्णय हिंदुहितासाठी आग्रही म्हणवणार्‍या भाजप सरकारने घेणे दुर्दैवी आणि धर्महानी करणाराच…

दारव्हा (जिल्हा यवतमाळ) येथे ईदच्या पूर्वसंध्येला घराचे कुलूप तोडून गायीची चोरी !

राज्यभर गोवंश चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत; परंतु भाजप शासनाला याविषयी अजिबात गांभीर्य नाही ! गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची कार्यवाही राज्यभर कडक झाली असती,…