Menu Close

वाराणसी येथे ‘विश्‍वनाथ महामार्गा’साठी २० मंदिरे पाडण्याला शंकराचार्य आणि साधूसंत यांचा विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील साधूसंत भाजपवर अप्रसन्न आहेत. ते येथील प्रस्तावित ‘विश्‍वनाथ महामार्गा’चा विरोध करत आहेत. या मार्गासाठी येथील लहान २० मंदिरे…

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची यशस्वी सांगता

हिंदु राष्ट्र हा भारतातील बहुसंख्य हिंदूंचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यासाठीची वैचारिक भूमिका आणि करावयाची कृती यांसंदर्भात दिशा देणारे सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व…

अखंड हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीच जगेन आणि मरेन, असा निर्धार करा ! – टी. राजासिंह

‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटन करण्याची आवश्यकता’ या विषयावर बोलताना त्यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तुमचे राज्य, क्षेत्र येथे हिंदु धर्मजागृती…

साधनेविना विकास म्हणजे विनाश ! – स्वामी संवित सोमगिरिजी महाराज, महंत, श्री लालेश्‍वर महादेव मंदिर, बिकानेर, राजस्थान

आपले हृदय हे मूलतः प्रेम आणि सद्भावना यांचा सागर आहे; पण ईश्‍वरविषयक संकल्पना, आध्यात्मिक दृष्टी नसल्याने बहुतांश जण ते अनुभवू शकत नाहीत. ईश्‍वरविषयक आपल्या संकल्पना…

‘दक्षिण भारताच्या समस्यांची सद्यःस्थिती’ या उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार !

तमिळनाडूमधील सद्यःस्थिती हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या विरोधात आहे. सध्या तेथे ख्रिस्त्यांचा प्रभाव वाढत असून त्यांचा प्रभाव चर्चसह विविध गावे, राजकीय पक्ष आणि नेते अशा…

कुराणाविषयी सत्य माहिती लोकापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक ! – नीरज अत्री

कुराणामध्ये ८ वे प्रकरण १२ वी आयत आणि ४७ वे प्रकरण ४ थी आयत यात काफिरांचे गळे चिरा, असा स्पष्ट उल्लेख आहे. याचप्रकारे कुराणचे ४…

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदूंना जागृत करून संघटित कृती करण्याचा निर्धांर !

याचसमवेत धर्मांतर ही देशापुढील गंभीर समस्या असून गरीब आणि आदिवासी लोकांचे फसवून धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांचे षडयंत्र रोखण्यासाठी हिंदूंना जागृत…

हिंदूराष्ट्र नेपाळ धर्मनिरपेक्ष होण्यामागे ‘युरोपीय युनियन’ आणि काँग्रेस शासन – डॉ. माधव भट्टराई, माजी राजगुरु, नेपाळ

नेपाळच्या संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडण्यात आला. परिणामी जगाच्या पाठीवर असलेले एकमात्र हिंदु राष्ट्र नष्ट झाले.

हिंदूंच्या रक्षणाच्या आव्हानाचा सामना कसा करावा ? या उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार !

मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंची एकजूट झाल्यास कोणत्याही शासनाला हिंदूंचे ऐकावेच लागेल. कुठलीही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही त्या समस्येविषयी किती गंभीर आहात, हे महत्त्वाचे आहे. आता किती दिवस…

एकतर्फी संघर्षविरामचा कद्रें शासनाचा निर्णय आत्मघातकी !

स्थानिक शासन त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी येथे आयोजित एका पत्रकार…