Menu Close

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ युवकांचे संघटन या विषयावर मान्यवरांनी मांडलेले विचार 

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा समर्पणभाव शिकण्यासारखा आहे. त्यांच्यासारखे प्रत्येकाने स्वतःचे दायित्व पार पाडले, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा दिवस दूर नाही.…

अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हे अलौकिक कार्य ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी दिलेले आशीर्वचन.

श्रीलंकेतील हिंदूंना आधार देण्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घेणे आवश्यक !

प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून श्रीलंकेतील अधर्माचे राज्य नष्ट केले; मात्र आज श्रीलंकेतील हिंदूंवर पुन्हा संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. श्रीलंकेतील…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेे ध्येय निश्‍चितच साध्य होईल ! – कर्नल अशोक किणी

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने चालू असलेली वाटचाल योग्य असल्याची अनुभूती रामनाथी आश्रमात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हे ध्येय निश्‍चितच साध्य होईल,…

भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद आणि राजकीय गटवाद यांपासून अलिप्त होऊन मी केवळ हिंदू आहे, हेच प्राधान्य ठेवून कार्य करण्याचा निर्धार ! 

यापुढील काळात भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद आणि राजकीय गटवाद यांपासून अलिप्त होऊन मी केवळ हिंदू आहे, हेच प्राधान्य ठेवून कार्य करण्याचा निर्धार जातीव्यवस्था, तसेच संप्रदायाच्या माध्यमातून…

बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पुढे यावे – अॅड. रवींद्र घोष, अध्यक्ष, बांगलादेश मायनॉरिटी वॉच

‘बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची दु:स्थिती आणि भारत शासनाकडून मदतीची अपेक्षा’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेचा वृतांत..

ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत झाल्यास विश्‍वात हिंदु राष्ट्र्र स्थापन होईल – स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

हिंदूंनी ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत केल्यास भारतासह विश्‍वात सर्वत्र हिंदु राष्ट्र स्थापन होईल, असे मार्गदर्शन महंत स्वामी संवित सोमगिरीजी महाराज यांनी केले.

संविधानातील धर्मनिरपेक्षता हा शब्द हटवून सनातन हिंदु धर्माला संविधानिक संरक्षण द्या – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

समाजात सुव्यवस्था निर्माण करायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे, असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची ‘मीडिया ट्रायल’ करून त्यांना खोटे आणि दोषी ठरवले : साध्वी रेखा बहनजी

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्याविषयीही ‘मीडिया ट्रायल’ करून त्यांना खोटे आणि दोषी ठरवले गेले. हा संतांवर झालेला अत्याचार आहे. त्यासाठी हिंदूंनी जागे होऊन संघटितपणे खांद्याला…

गोवंशहत्या हे मुसलमानांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र – अधिवक्ता रणजीत नायर, प्रांत कार्यकारिणी सदस्य, नांदेड

अॅड. रणजीत नायर अधिवक्ता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या दुस-या सत्रात बोलताना म्हणाले कि, गोवंशहत्या करून यांत्रिक पद्धतीने शेती करण्यास भारतियांना भाग पाडून त्या यंत्रांसाठी लागणारे इंधन अरब राष्ट्रांतून…