या वेळी घरात होणारे सर्वसाधारण अपघात यात भाजणे, कापणे, गुदमरणे, विजेचा धक्का, तसेच आग लागल्यावर काय करावे, या संदर्भात श्री. कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.
धर्माची स्थापना अधर्माच्या माध्यमातून नाही, तर धर्माच्या मार्गानेच होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी धर्मशिक्षण घेऊन संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय…
कर्नाटक सरकार पशूवधगृहांविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास अपयशी ठरले आहे, असा आरोप हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी येथे पत्रकार…
हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी प्रत्येक हिंदूने सुराज्य अभियानात सहभागी होणे आवश्यक आहे. केवळ हिंदु राष्ट्रामुळेच देशाची स्थिती पालटू शकते, असे प्रतिपादन श्री. विजय कुमार यांनी…
श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर वर्ष २०१४ पासून गोव्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी ६ मासांसाठी असलेला हा बंदीकाळ आता प्रत्येक ६…
हिंदूंच्या मतावर निवडून आलेल्या सरकारच्या कार्यकाळात श्री. धनंजय देसाई, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि आता श्री. मिलिंद एकबोटे हे निष्पाप हिंदु नेते कारागृहात असणे, हे हिंदु…
महानगरपालिकेकडून येथील बिजासनमाता मंदिराजवळील घरे आणि दुकाने यांचे अतिक्रमण पाडले जात असतांना श्री लक्ष्मीमातेची मूर्ती खंडित झाली. ही घटना समजताच येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र…
सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली शासनाने सिद्धीविनायक मंदिर कह्यात घेतले; मात्र तेथे चांगले व्यवस्थापन देण्याऐवजी शासननियुक्त विश्वस्त मंडळानेच भ्रष्ट कारभार करून लाखो रुपयांच्या देवनिधीची लूट केली आहे.
२० फेब्रुवारी २०१८ या दिवशी श्री. अमित कदम यांना मंदिर संस्थानचा स्वच्छता कर्मचारी स्वच्छता झाल्यावर कचर्याच्या डब्यातून देवीच्या प्रतिमा, परडी असे पूजेचे साहित्य कचर्यात टाकण्यासाठी…
१२ मार्चला मोर्च्याद्वारे आझाद मैदानात जमलेल्या सहस्रो शेतकर्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.