Menu Close

शिवजयंती निमित्त पुणे येथे ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

शिवजयंती उत्सवाच्या औचित्याने ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या व्याख्यानांना शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चेन्नई येथील सेंट जोसेफ वृद्धाश्रमातील वृद्धांवरील अत्याचाराच्या विरोधात ‘भारत हिंदु मुन्नानी’ची निदर्शने

या वृद्धाश्रमाचे प्रभारी फादर थॉमस हे येथील अनाथ वृद्धांवर अनन्वित अत्याचार करतात. त्यासाठी थॉमस यांनी वृद्धाश्रमातील सर्व कर्मचार्‍यांना लाच देऊन स्वतःच्या बाजूने करून घेतले आहे.

लोकशाहीत समाजाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

भारतात लोकशाहीच्या प्रत्येक व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा रामराज्यासारखे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे…

जबलपूर येथील डॉ. सुरेंद्रलाल साहू यांची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट !

सद्गुरू (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व वैज्ञानिक स्तरावर स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात येणारे विविध शोधप्रबंध यांच्याविषयीची माहिती दिली.

निवडणुकीत विद्वान आणि मूर्ख यांच्या मतांचे मूल्य एकच असणे, हेच लोकशाहीच्या पतनाचे कारण ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

सण आनंदाने साजरे करायचे असतात; पण आज सर्वत्र अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍या लोकशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष असल्याने सण आनंदाने साजरे होत नाहीत.

नगर येथे धर्मरथातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भाजप खासदार दिलीप गांधी यांची सदिच्छा भेट

‘सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. सनातनचा धर्मरथ लावण्यात काही साहाय्य लागल्यास आम्ही नक्की सहकार्य करू’ असे खासदार गांधी यांनी सांगितले.

मुंबई येथे शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली

शिवजयंती म्हणजे हिंदूंचा पुनर्जन्म घडवणारा दिवस ! – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

ज्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा अंधार दाटला होता, त्या वेळी या हिरव्या अंधाराला छेद देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचा पुनर्जन्म घडवला असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख…

यावल (जळगाव) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

जळगाव येथील धर्मांधांच्या परिसरातून काही हिंदू होळीत जाळण्यासाठी लाकडाचा दांडा घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करत चालले होते. त्या वेळी धर्मांधांनी विनाकारण या…

जळगाव येथे आतंकवादी होण्यास नकार देणार्‍या हिंदु युवतीची धर्मांधांकडून निर्घृण हत्या !

धर्मांध आरोपी शेख वसीम शेख अहमद याने एका हिंदु युवतीस प्रेमाच्या पाशात ओढत तिला पळवून नेले आणि मुंबई येथे धर्मांतर करून निकाह केला होता.