Menu Close

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांना संघटित होऊन कृतीशील व्हावे लागणार ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीने आमोणा, साखळी येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत श्री. अभय वर्तक मार्गदर्शन करत होते. या सभेला ३२५ हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

सांगलीतील हरिपूर येथील ऐतिहासिक आणि प्राचीन श्री गणेश मंदिरात चोरी !

चोरांनी गाभार्‍याच्या लोखंडी द्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर चोरांनी लोखंडी तिजोरीतील चांदीचे किरीट, अभिषेक पात्र, तांब्या, ताम्हन, चांदीचा उंदिर यांसह अन्य असे ४…

सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घ्या आणि काश्मीरमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा ! – राहुल कदम

भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्‍या ९,७३० देशद्रोह्यांवरील गुन्हे काश्मीर सरकार मागे घेते आणि सैन्याने आत्मरक्षणासाठी केलेल्या कारवाईच्या वेळी दोन दगडफेक करणारे देशद्रोही मारले गेले, म्हणून सैन्यावर…

मदरशांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करून त्यांच्या ट्रस्टींच्या पार्श्‍वभूमीची चौकशी करा ! – श्री. बापू ढगे, माजी नगरसेवक, भाजप

मदरशांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करून त्यांची चौकशी करा, तसेच मदरशांच्या ट्रस्टींच्या पार्श्‍वभूमीची चौकशी करा, अशी मागणी येथील भाजपचे (पक्ष) माजी नगरसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ…

वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘आध्यात्मिक नेतृत्व’ या विषयावर शोधप्रबंध सादर

‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड सायन्सेस’च्या वतीने १७ आणि १८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी ‘नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ परिवर्तनासाठी आवश्यक नेतृत्वाचे रसायन’ या विषयावर सहावी आंतरराष्ट्रीय परिषद…

एका राज्यात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धर्मजागृती सभेला एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचा विरोध

सभेच्या प्रचाराच्या वेळी एका बैठकीत समितीचे कार्यकर्ते हस्तपत्रक वितरित करत असतांना तेथे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचा कार्यकर्ता म्हणाला, ‘‘या भागात आमची संघटना काम करत आहे, तर…

सोमालियामध्ये २ चारचाकी वाहनांत बॉम्बस्फोट

राजधानी मोगादिशू येथे राष्ट्रपती भवनजवळ आणि एका हॉटेलसमोर अशा २ ठिकाणी दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत १८ जणांचा जागीच मृत्यू, तर २० जण घायाळ झाले…

कराड (जिल्हा सातारा) येथे कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या गोवंशाची हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून सुटका

२२ फेब्रुवारीच्या रात्री कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या १४ गोवंशाची हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी कसायाच्या तावडीतून सुटका केली. गोरक्षकांनी गाडी अडवल्यानंतर वाहनचालक आणि त्याची महिला साथीदार वाहन…

धुळे शहरात अफझलखानवधाचे चित्र लावण्यास पोलिसांचा विरोध !

अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौकात शिवजयंतीच्या निमित्ताने ‘अफझलखानवधा’च्या चित्राचा फलक लावण्यास हिंदुत्वनिष्ठांना विरोध केला.

लाखांची फौज बाळगणार्‍या शाहिस्तेखानास छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन दिवसांत पळून जाण्यास भाग पाडले ! – डॉ. नरेंद्र पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरांंचे रक्षण केले, तर आज मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे. भक्तांकडून आलेल्या निधीवर शासन डोळा ठेवत आहे. त्याकाळी हेरखाते सक्षम होते, तर…