राज्य शासनाने डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने गेल्या ३ वर्षांत एकाही रुग्णालयाची पडताळणी केली नाही, तसेच एकही अहवाल शासनास दिलेला नाही.
गोरखपूर येथील सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. प्रफुल्ल सिंह यांनी ‘नॉरमॅन’ परिसरात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.…
हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सातारा आणि कराड येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, पत्रकार अन् कृतीशील हिंदुत्वनिष्ठ यांच्या भेटी…
कुशीनगर येथे ‘सेक्युलरवाद आणि त्यामुळे झालेली हानी’, या विषयावर आयोजित मार्गदर्शनामध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस बोलत होते.
या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. सलील भार्गव यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने चालू असलेल्या संशोधन कार्याविषयी अवगत केले.
‘सिमी’च्या कारवायांना साहाय्य करणारा संशयित धर्मांध फारुख शेख यांना राज्य सरकारचा ‘शिवछत्रपती क्रीडा संघटक – कार्यकर्ता’ पुरस्कार घोषित झाला होता. याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी आवाज उठवून सरकारला…
धर्मनिरपेक्ष संविधानाच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय करण्यात येत आहे. राज्यात हिंदुत्वासाठी कार्य करणार्यांची निर्घृण हत्या करण्यात येत आहे. हिंदूंचे मठ आणि मंदिरे कह्यात घेण्यासाठी शासन प्रयत्न…
देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय ! – संजय सिंह, हिंदु जनजागृती समिती
देशामध्ये भ्रष्टाचार, बलात्कार, महागाई, गोहत्या, धर्म परिवर्तन, आतंकवाद, लव्ह जिहाद यांसारख्या समस्या वाढत आहेत, तसेच शत्रू राष्ट्राकडून सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत.
कोपरगाव (नाशिक) येथील अवैधरित्या चालणार्या पशूवधगृहावर टाकण्यात आलेल्या धाडीत गोवंशियांचे मांस, जिवंत गायी, जनावरांची कातडी, चरबी, चरबीपासून बनवलेले तूप आणि अन्य साहित्य मिळून जवळपास १…
देशाच्या सीमेवर दिवसरात्र लढणार्या सैनिकांवर काश्मीरमध्ये प्रविष्ट केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलना’च्या…