Menu Close

भिवंडी येथे भागवत सप्ताहातील २ सहस्र लोकांपर्यंत हिंदु धर्मजागृती सभेचा विषय पोहोचला

ब्रह्मानंद नगर येथील भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात येथे होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. या भागवत सप्ताहामध्ये २ सहस्रांहून अधिक भाविक उपस्थित होते.

७ फेब्रुवारीच्या हिंदु धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचा राळेरास (जिल्हा सोलापूर) येथील गावकर्‍यांचा निर्धार !

हिंदूंवरील आघातांविषयी समाजाला माहिती व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम यांची ज्योत प्रज्वलित होऊन हिंदूसंघटन व्हावे, या उद्देशाने सभेचे आयोजन केले होते.

राष्ट्रउभारणी आणि राष्ट्ररक्षण यांसाठी शालेय अभ्यासक्रमात मराठ्यांंचा जाज्वल्य इतिहास समाविष्ट करा ! – पू. भिडेगुरुजी

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे भारतमातेचे प्राण आहेत. छत्रपती शिवरायांनी कसे जगावे याचा, तर छत्रपती संभाजीराजांनी धर्मासाठी कसे मरावे, याचा मंत्र दिला.

देशातील ७३ टक्के संपत्ती १ टक्का भारतियांकडे !

वर्ष २०१७ मध्ये भारतातील १ टक्का श्रीमंतांची संपत्ती २०.९ लाख कोटी रुपयांनी वाढली होती. हे प्रमाण केंद्र सरकारच्या वर्ष २०१७-१८ च्या एकूण अंदाजपत्रकाइतके होते.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील उपदेवतांसमोर प्रशासनाची दानपेटी

देवीचा चांदीचा पलंग आणि नरसिंह मंदिर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मंदिर संस्थान तेथे दानपेट्या ठेवू शकले नाही. या निर्णयाला विरोध करण्यासाठी संबंधित पुजार्‍यांनी न्यायालयात याचिका…

जम्मू येथे काश्मिरी हिंदूंच्या ‘वंशविच्छेद दिना’निमित्त विस्थापित काश्मिरी हिंदूंची निदर्शने

जम्मू येथे रहात असलेल्या निर्वासित काश्मिरी हिंदूंनी २८ वर्षांपूर्वी काश्मीर खोर्‍यात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेद दिनानिमित्त येथील राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलन छेडल्यास ‘जशास तसे’ उत्तर देणार ! – हिदुत्वनिष्ठांची चेतावणी

पुरोगामी डॉ. भारत पाटणकर यांच्या ‘आद्य गणमाता अंबाबाई मुक्ती’ आंदोलनाच्या बैठकीवर बंदी घालून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल….

कराड येथे ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’ला अनुमती मिळण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन’च्या कार्यकर्त्यांचे लाक्षणिक उपोषण

२० आणि २१ जानेवारीला हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आयोजित केलेल्या पदयात्रेस कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे कारण देऊन पोलिसांनी अनुमती नाकारली होती.

मंदिर सरकारीकरणामुळे संस्कृती आणि परंपरा यांची मोठी हानी झाली ! – ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे

विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होत असतांना बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांच्या विरोधात द्वेष निर्माण झाला होता. त्याचाच परिपोष म्हणून १९७३ चा कायदा झाला.

ऐतिहासिक भिवंडी शहरात हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला वेग !

अनेक गावांमध्ये छोट्या-मोठ्या बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बैठकांना १०० पेक्षा अधिक उपस्थिती लाभत आहे.