Menu Close

काश्मीर प्रश्‍न राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच सुटत नाही ! – सुशील पंडित

सध्या काश्मीरमध्ये आतंकवादावर आधारभूत असलेली अर्थव्यवस्था कार्यान्वित आहे. या अर्थव्यवस्थेत पैसे गुंतवून ते वृद्धींगत करणे, असे कुचक्र कार्यान्वित आहे. हे कुचक्र राजकीय इच्छाशक्तीनेच मोडून काढावे…

हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्या जामीन आवेदनावर दोन्ही पक्षाच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद पूर्ण

हडपसर येथील मोहसीन शेख हत्या प्रकरणात अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या जामीन आवेदनावरील पुढील सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर्.एन्. सरदेसाई यांनी…

परिपूर्ण नियोजनाचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजेच माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद ! – प्रा. रवींद्र पाटील

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जिज्ञासा पाटील यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म कार्याला साधनेची जोड दिल्यास आत्मोन्नत्तीसह राष्ट्रकार्यही परिणामकारक करता येईल ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

ऋषीमुनींनी घालून दिलेल्या आदर्श गुरुकुल पद्धतीकडे स्वातंत्र्यानंतर भारतियांनी दुर्लक्ष केले आणि इंग्रजांची कुटील मेकॉलेे शिक्षणपद्धत जवळ केली. परिणामी सुशिक्षित आणि बुद्धीजीवी समाज राष्ट्र अन् धर्म…

पुणे येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची बैठक पार पडली

हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती सांगून हिंदूसंघटनाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. श्री. अभिजित देशमुख यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी…

राजमाता जिजाऊंचा आदर्श समोर ठेवून प्रत्येक स्त्रीने येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे शौर्यशाली घडवावे ! – डॉ. ज्योती काळे

राष्ट्र-धर्म संकटात असतांना प्रत्येकाने राजमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन शौर्य निर्माण केले पाहिजे. केवळ मनगटात बळ असून चालणार नाही, तर मनही कणखर असायला हवे. प्रत्येक स्त्रीने…

हिंदु धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होऊन पुढे येण्याची आवश्यकता  ! – साध्वी सरस्वती

देशातील सर्व पक्षांचे राजकीय नेते हिंदूंचा स्वार्थासाठी वापर करून घेत आहेत. हिंदूंवर त्यांच्याकडूनच अन्याय आणि अत्याचारही चालू आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठीही हिंदूंचा वापर होत आहे.

गोव्यात भाजप शासनाकडून गोवंश रक्षा अभियान चळवळ चिरडण्याचा प्रयत्न ! – हनुमंत परब, अध्यक्ष गोवंश रक्षा अभियान

गोरक्षकांवर खोटे खटले दाखल करून दुसर्‍या बाजूने अवैध गोवंश हत्या करणार्‍यांना रान मोकळे ठेवले जात आहे, असा आरोप गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब यांनी…

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात ५ महिला गंभीररित्या घायाळ !

बांगलादेशच्या नोरेल जिल्ह्यातील लोहगोरा शहरात धर्मांधांच्या ३० ते ३५ जणांच्या जमावाने हिंदु मच्छीमारांच्या घरांवर आक्रमण केले. धर्मांधांनी धारदार हत्यारांसह त्यांच्या घरांत घुसून हिंदु महिला आणि…

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली

नारायणगंज जिल्ह्यातील रूपगंज उपजिल्ह्यामध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली. धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मूर्तीचे शिर तोडले,…