Menu Close

हिंदु धर्म हा विश्‍व धर्म होणारच ! – ह.भ.प. नामदेव महाराज वासकर

प्रत्येक जण जन्मतः हिंदूच असतो. नंतर इतर संस्कार करून बळजोरीने अन्य धर्मीय त्याच्यावर धर्म लादतात. हिंदु धर्म विश्‍व धर्म व्हायला काहीच अवघड नाही. केवळ हिंदूंना…

धार्मिक स्थळांच्या तोडफोड प्रकरणी निर्दोष सुटका झाल्याने गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता ! – डॉ. मनोज सोलंकी, हिंदु जनजागृती समिती

फ्रान्सिस परेरा यांनी धार्मिक स्थळांचे तोडफोड केल्याचे प्रथम मान्य केले होते; परंतु परेरा याचा हा कबुलीजबाब पुराव्यानिशी सिद्ध करण्यास पोलिसांनी प्रयत्न केलेले नाहीत आणि यासाठी…

वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटावर मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांतही बंदी

‘पद्मावत’ सिनेमात पालट करण्यापूर्वीपासूनच शिवराजसिंह चौहान या चित्रपटाच्या विरोधात होते. तेव्हाही त्यांनी मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे घोषित केले होते. त्यांनी महाराणी पद्मावती यांना…

महाराष्ट्र बंदच्या काळात महिला पोलिसाचा विनयभंग झाला

चेंबूर परिसरात आंदोलन करून आंदोलकांनी शीव-पनवेल मार्ग पूर्णपणे ठप्प केला होता. त्या वेळी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांतील एका महिला पोलीस शिपायाला आंदोलकांनी धक्काबुक्की केली.

महाराष्ट्रातील २८८ आमदार बिनकामाचे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे, यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही.

राज्यात कोणत्याही स्थितीत पद्मावत हा चित्रपट चालू देणार नाही – अजयसिंह सेंगर

हिंदूंच्या गौरवशाली इतिहासास कलंक लावू देणार नाही. राज्यात कोणत्याही स्थितीमध्ये हा चित्रपट चालू देणार नाही, अशी चेतावणी राजपूत संघटनेचे नेते श्री. अजयसिंह सेंगर यांनी केला…

वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या, तर ३१ जणांचे अपहरण !

वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर ३१ जणांचे बलपूर्वक अपहरण करण्यात आले, अशी माहिती ‘बांगलादेश जातीय हिंदु मोहजोत’ (बी.जे.एच्.एम्.) या संघटनेने…

काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत – ‘पीडीपी’चे आमदार एजाज अहमद मीर

काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत, असे देशद्रोही फुत्कार जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपी या पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी येथे सोडले.

रत्नागिरी येथे दैनिक सनातन प्रभातच्या १८ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे उद्बोधक विचार !

राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी समाजात धर्म आणि राष्ट्र निष्ठा रुजवणार्‍या दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीने १९ व्या वर्षात पदार्पण केले.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : ८ जण घायाळ

पीडित हिंदूंनी सांगितले की, काही धर्मांध बर्‍याच वेळेला शस्त्रे घेऊन आमच्या घरांमध्ये घुसतात, मौल्यवान साहित्याची लूट करून घरांना आगही लावतात.