Menu Close

कुलभूषण जाधव यांची त्यांची आई आणि पत्नी यांनी पाकमध्ये भेट घेतली

या भेटीवरून पाकने जगाला आपण कशाप्रकारे माणुसकी दाखवून कुलभूषण जाधव यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ दिली, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

हिंदु राष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्याग करण्याची आवश्यकता ! – टी. राजासिंह

देशासाठी बलीदान दिले, त्यांचीच जयंती या देशात साजरी करावी. जाती-पातीचे राजकारण करणार्‍यांना धडा शिकवून अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा सर्वांनी संकल्प करावा.

ओवैसींचा रंग !

सध्या रंगांचे राजकारण चालू आहे. साम्यवाद्यांचा लाल, हिंदूंचा भगवा, तर मुसलमानांचा हिरवा रंग, अशी सरळ विभागणी आहे. हिंदूंना भगवा रंग अगदी घट्ट चिकटवला गेला आहे.

मालदीव येथील राष्ट्रपतींचे मुखपत्र असणार्‍या दैनिकात भारताचा सर्वांत मोठा शत्रू म्हणून उल्लेख

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुसलमानविरोधी आहेत, असाही यात आरोप करण्यात आला आहे. यात पुढे चीनला मालदीवचा नवा आणि चांगला मित्र म्हटले आहे.

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्गातील हिंदुत्वनिष्ठांना साधना आणि हिंदु राष्ट्राचे महत्त्व विशद

अण्णानगर येथील श्री श्रीनिवास पेरुमल मंदिरात १७ डिसेंबरपासून साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व सांगितले.

हिंदूंनो, मंदिरांच्या रक्षणासाठी एकत्रित या ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठ न्यास, सेक्टर २५ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. ३०० हिंदूंनी या धर्मसभेचा लाभ…

हिंदु पद्धतीनुसार धर्माचरण केल्यानेच उन्नती होते ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्म हा वसुधैव कुटम्बकम् म्हणजे सर्व सृष्टीला एका कुटुंबाप्रमाणे अव्याहतपणे समवेत घेऊन जाणारा एकमेव विशाल आणि व्यापक धर्म आहे.

बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित विभागीय हिंदू अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार

बेंगळुरू येथील विजयनगरमध्ये १६ आणि १७ डिसेंबर २०१७ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विभागीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा निर्धार

असे कार्यक्रम होऊ देणे, म्हणजे युवा पिढीला भ्रष्ट करण्याचेच षड्यंत्र आहे. ‘सरकारनेच हा कार्यक्रम होऊ देऊ नये’, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.

उदयपूर (राजस्थान) येथे कायद्यांना न जुमानणार्‍या धर्मांधांचा वाढता उद्दामपणा ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा !

धर्मांध रस्त्यावर उतरून ‘इस देश मे रहना होगा, तो ‘अल्ला हू अकबर’ कहना होगा ।’ अशा धमकीवजा घोषणा देत आहेत. या भागात हिंदूंना त्यांची दुकाने…