Menu Close

धार्मिक स्थळे आणि त्यांच्या संपत्तीची नोंदणी अनिवार्य !

धार्मिक स्थळांमध्ये जमा होणारी देणगी आणि संपत्ती यांचा अपवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यांच्याकडील मालमत्ता यांची नोंदणी करण्याचा आदेश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार…

मुसलमानाला तिकीट दिले नाही, तर मुसलमानांची मतेही मिळणार नाहीत ! – दक्षिण गुजरातमधील मुसलमानांची काँग्रेसला धमकी

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने दक्षिण गुजरातमधील एकाही मतदारसंघामध्ये मुसलमान उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. त्यामुळे मुसलमान कार्यकर्ते संतापले आहेत.

रामजन्मभूमीचे पुरावे हिंदूंच्या बाजूने असतांना समझौता करण्याची काय आवश्यकता? – विहिंप

पुरातत्व खात्याने सादर केलेल्या पुराव्यानुसार रामजन्मभूमी हिंदूंचीच असल्याचे समोर आले असतांना आता ही समस्या सोडवण्यासाठी सामंजस्याचे कोणतेच औचित्य रहात नाही. न्यायालयाने पुरावे मागितले आणि ते…

‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ दिल्यास परिस्थिती बिघडेल ! – उत्तरप्रदेश सरकारचे केंद्राला पत्र

राज्यात होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. – उत्तरप्रदेश सरकार

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे एका हिंदुत्वनिष्ठाला पोलिसांकडून नोटीस

क्रूर टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त ‘टिपू सुलतान युवा मंच इस्लामपूर’च्या वतीने ‘प्रभात फेरी’ काढण्यात आली. टिपूचे उद्दातीकरण करणारी फेरी काढू नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना निवेदन दिले;…

‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवू !

‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा लढा देऊ.

तिवसा (जिल्हा यवतमाळ) येथील हिंदु धर्मजागृती सभेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

यवतमाळ येथील तिवसा या गावात १२ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभा झाली. सभेला स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

धर्मांधांकडून टिपू सुलतानच्या समर्थनार्थ ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न

ईश्‍वरपूर क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या समर्थनार्थ १६ नोव्हेंबर या दिवशी काही धर्मांध संघटना मोर्चा काढणार आहेत.

अंबरनाथ येथे पोलीस ठाण्यात ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन !

तणावमुक्तीसाठी आपण बाह्य उपचार करतो; पण त्याने तात्पुरता उपयोग होतो. आपल्यात असलेल्या दोषांमुळे तणाव निर्माण होतो; पण आपण परिस्थितीला दोष देतो.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे ! – श्री. योगेश मालोकार, हिंदु जनजागृती समिती

धर्मरक्षणाचे दायित्व आपलेच आहे; परंतु हिंदूंनाच हा विषय समजला नाही आणि ते याला महत्त्वही देत नाहीत. सभेच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचे महत्त्व माझ्या लक्षात आले.