Menu Close

टिपू सुलतान हुतात्मा होता, तर बाबर, औरंगजेब यांसारखे आक्रमक कोण होते ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच ‘टिपू सुलतान इंग्रजांशी लढतांना हुतात्मा झाला होता’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून हिंदु जनजागृती समितीने हा प्रश्‍न उपस्थित केला.

रोहिंग्यांना हाकला, देश वाचवा ! – हिंदुत्वनिष्ठांनी केली आंदोलनातून मागणी

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलून लावावे आणि म्यानमारमधील हिंदूंना भारत शासनाने न्याय द्यावा, या मागणीसाठी, तसेच सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करावे …

अंनिसचा ‘प्राथमिक शाळां’तील अनधिकृत ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ घेऊ नये ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’च्या माध्यमातून ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेे. लहान वयातील विद्यार्थ्यांच्या मनावर अयोग्य संस्कार आणि त्यांना  चुकीचे दिशादर्शन केले जात आहेे.

ताजमहाल पूर्वीचे शिवमंदिर असल्याने तेथे शिवचालिसा पठण करणे चुकीचे नाही ! – विनय कटियार

ताजमहाल पूर्वीच्या राजांचे महाल आणि मंदिर होते. शहाजहान याने त्याला कब्रस्तान बनवले. औरंगाबादमध्ये मृत झालेल्या मुमताजला येथे आणून पुरण्यात आले. ताजमहालमध्ये पूजा करणे चुकीचे नाही.

काजळा (जिल्हा जालना) येथे हिंदूंमध्ये धर्मतेज जागवणारी धर्मजागृती सभा !

सभेत ‘हिंदूंमध्ये शौर्य जागरणाची आवश्यकता आणि सामाजिक दुष्प्रवृत्तीला रोखून हिंदु राष्ट्र स्थापन करणे का आवश्यक आहे’, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी उपस्थितांना…

पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचे पाकविरोधात आंदोलन

पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद, रावलकोट, कोटली, गिलगिट, हजीरा आणि अन्य काही ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. रावळकोटच्या जवळील बानबेहक येथे एक मोठा मोर्चा काढून तेथे सभा…

घुसखोरी केलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित हाकलून लावण्याची राष्ट्रप्रेमींची मागणी

म्यानमारमधील हिंदू आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करून त्यांना निर्वासित करणार्‍या रोहिंग्यांविषयी भारतातील नागरिकांमधे संतप्त भावना आहेत. यापुढे त्यांना भारतात प्रवेश देऊ नये…

अमरावती येथे गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा ट्रक कह्यात

शिरजगाव पोलिसांनी २१ ऑक्टोबरच्या रात्री गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा ट्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आर्टीओच्या) सहकार्याने कह्यात घेतला. यामध्ये ७५ गायी आणि बैल होते.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण हे ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी रचलेले षड्यंत्र !

मुंबईतील आतंकवादविरोधी पथकाने हिंदुत्वनिष्ठांना बेकायदा अटक करून आणि त्यांच्यावर अत्याचार करून या खटल्यात गोवले, असा आरोप या प्रकरणातील आरोपी श्री. सुधाकर चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत…

फटाके फोडणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिस्ती शाळेकडून कारवाई

दिवाळीच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबर या दिवशी शाळेच्या व्यवस्थापनाने प्रार्थनेच्या वेळेत फटाके फोडणाऱ्या हिंदु विद्यार्थ्यांना मान वाकवून निसर्गाची क्षमा मागायला लावली.