भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमधील राज्यकर्त्यांनी मतांसाठी बोटचेपे धोरण अवलंबले आहे. त्यांना मतांसाठी घुसखोरी करणार्या मुसलमानांची आवश्यकता आहे.
धर्मांतरामुळे जनजातीय समाजाला कोणताही लाभ झाला नाही; पण चर्च आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या मात्र भरल्या, असे प्रतिपादन झारखंडचे भाजपचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रवींद्र गोसाई (वय ६० वर्षे) यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. लुधियानामधील कैलाशनगर येथे ही घटना घडली. या आक्रमणात गोसाई…
धर्मांधांनी त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र श्री. श्रीकांत चौधरी यांनी तो सतर्कतेने रोखला. या वेळी धर्मांधांनी श्री. चौधरी यांच्या जवळील २ भ्रमणभाष आणि…
नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आय.एम्.एफ्.च्या) प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांनी केले.
पत्रात श्री. निरंजन पाल यांनी म्हटले, प्रभु श्रीराम समस्त हिंदूंचे आराध्य दैवत आहे. प्रभु श्रीरामाच्या नावाने दगडही पाण्यावर तरंगले. प्रभु श्रीरामाच्या नावाने सर्व दु:ख दूर…
निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भट, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव, यांना…
येत्या १५ दिवसांमध्ये या संघटित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत, अन्यथा समस्त दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मावळे पुरातत्व विभागावर…
‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून देव, देश आणि धर्म यांच्यावर घाला घातला जात आहे. ते टिकवण्यासाठी संत-महंत, धर्माचार्य, वारकरी आणि दुर्गाशक्ति यांसह सर्वच जण रस्त्यावर उतरवून विरोध…
दीपावलीच्या निमित्ताने चिनी बनावटीच्या प्रदूषणकारी फटाक्यांची अवैधरित्या विक्री होत असून या विक्रीला आळा घालावा. फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापली जातात.