Menu Close

फटाक्यांवर बंदी घालण्याविषयी अकोला येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

फटाक्यांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरूष यांची चित्रे छापली जातात. असे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्र्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन पायाखाली, केरात, चिखलात पडलेल्या आपल्याला…

चीनमध्ये मुसलमानांना हॉटेलमध्ये रहाण्यास बंदी

चीनच्या शिनजियांग प्रांतात उइगर मुसलमान समाज मोठ्या संख्येने असून त्यांच्याकडून आतंकवादाला उत्तेजन देण्यात येत असल्याचा आरोप करत चीनने धडक मोहीम उघडली आहे.

पंचांग फाडून टाका सांगणारा आदेशच येणे बाकी आहे : उद्धव ठाकरे

‘आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. ते देखील काढा हवे तर. अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली आहेच.…

बांगलादेशमध्ये शरणार्थी म्हणून रहाणार्‍या २२ रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांना अटक

म्यानमारमध्ये १०० हून अधिक हिंदूंना ठार करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांच्या अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीच्या २२ आतंकवाद्यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली. ते येथे शरणार्थी म्हणून रहात होते.

शांतताप्रिय गोव्यात राष्ट्रविघातक रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनासाठी ३ फेर्‍या काढण्यामागील हेतूचा शोध घ्या !

फेर्‍यांना पोलीस आणि प्रशासन यांनी कोणत्या आधारावर अनुमती दिली ? या फेर्‍यांच्या आयोजनासाठी निधी कुठून पुरवला गेला ? गोव्यात फेरी काढणारे आणि राष्ट्रविघातक रोहिंग्या मुसलमान…

१९ नोव्हेंबरला शिवतीर्थावर ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन

पूर्वी जळगावची ओळख ‘सिमी हब’ म्हणून होत असे; मात्र हिंदूंचा संघटितपणा आणि प्रतिवर्षी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभा यांमुळे आज जळगावची ओळख ‘हिंदुत्वाचा गड’ म्हणून निर्माण…

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकला ! – समस्त हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे.

कांगोमध्ये तैनात केलेल्या भारतीय सैन्यावर बंडखोरांचे आक्रमण

आफ्रिका खंडातील कांगो देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य तैनात आहेत. कीवू येथील सैन्याच्या चौकीवर ३० बंडखोरांनी आक्रमण केले. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर…

राजधर्म हाच परंपरागत राज्यव्यवस्थेचा पाया ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र

राजधर्म हाच प्राचीन परंपरागत व्यवस्थेचा पाया होता. या परंपरेप्रमाणे पूर्वीपासून वर्ष १९४७ पर्यंत भारतात राज्यशासन चालवले जायचे. पूर्वीचे राजे धर्मशास्त्राचे जाणकार होते. राज्यव्यवस्थेची संकल्पना नव्याने…

सनातन प्रभातच्या पत्रकाराला पत्रकार परिेषदेला उपस्थित न रहाण्याविषयीचा संदेश पाठवला !

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी ११ ऑक्टोबर या दिवशीच्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण व्हॉट्सअ‍ॅपवरून पत्रकारांना देतांनाच सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने येऊ नये, असे म्हटले…