Menu Close

चोपडा (जळगाव) येथील संत बालयोगीजी महाराज यांच्या हस्ते सनातन पंचांग – २०१८ चे अनावरण

हिंदु धर्मीय संघटित व्हावेत, या प्रामाणिक इच्छेतून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती कार्य करत आहे. या कार्यात सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे. मीही सनातनचा…

जगातील सर्वश्रेष्ठ हार्वर्ड विद्यापिठात आता रामायण आणि महाभारत शिकवणार !

भारतीय संस्कृती जगात वेगाने फोफावत आहे. एवढेच नव्हे, तर अन्य धर्मीयही आता याकडे वळू लागले आहेत, तर भारतातील विद्यार्थ्यांना मोगल आक्रमकांचा इतिहास शिकवला जातो !…

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित आस्थापनाकडून श्रीगणेशाचे विडंबन !

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित ‘एसकलर तिएंडा’ या आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरून चालू असलेली श्रीगणेशाची प्रतिमा छापलेल्या क्रॅश-पॅडची विक्री थांबवावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे. ‘स्वत:च्या आर्थिक लाभासाठी…

१० ऑक्टोबरला लक्षावधी वारकर्‍यांचा आझाद मैदानावर धडक मोर्चा

पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्‍यांची नियुुक्ती करण्यात येईल, असे आश्‍वासन देऊनही शासनाने त्यावर कृती केली नाही. त्यामुळे आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ह.भ.प.…

देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हिंदूंवर अन्याय ! – श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

काश्मीरमधून साडे चार लाख हिंदूंना त्यांच्याच देशात विस्थापित व्हावे लागले असतांना म्यानमारमधील २३ सहस्र मुसलमान जम्मूमध्ये रहात आहेत. हज यात्रेला सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले…

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांच्या आधारे धर्मकार्य करण्याची आवश्यकता ! – किरण दुसे

कबनूर (इचलकरंजी) येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवात श्री दुर्गामाता दौडीचे आयोजनाप्रसंगी ते बोलत होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि कबनूरमधील सर्व शिवप्रेमी यांचेसह ५०० हून अधिक…

मुसलमानांना म्यानमारमधील बौद्ध संस्कृतीचा सर्वनाश करायचा होता ! – भिख्खू अशीन वीराथू

मुसलमान खूप गुप्तता बाळगतात. त्यांच्या मशिदीमध्ये अन्य धर्मियांना प्रवेश नसतो. देशात अल् कायदा आणि इसिस सारख्या आतंकवादी संघटनांचा प्रभाव वाढत आहे. त्यात स्थानिक मुसलमान मोठ्या…

सावत्र बाप नमाज पठणाला बळजोरी करतो म्हणून मला त्याच्यासोबत ठेवू नका ! – १० वर्षीय मुलाची मागणी

माझा सावत्र बाप मला नमाज पठण करायला सक्ती करतो. तसे न केल्यावर मारतो. मला त्याच्या सोबत पाठवले तर मी मरेन, अशी आर्त मागणी एका १०…

रायगड येथील प्रसिद्ध श्री धावीर महाराज पालखी सोहळ्यात वाद्य वाजवण्यास पोलिसांचा विरोध

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा प्रतीवर्षी पालखी सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्यात पारंपरिक वाद्य वाजवण्याची १५६ वर्षांची प्रथा आहे.

लव्ह जिहादची प्रकरणे हाताळण्यासाठी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी !

आपल्या देशातच नव्हे, तर लव्ह जिहादची समस्या जागतिक स्तरावरील आहे. भारतात लव्ह जिहादला बळी पडलेल्या महिलांचे प्रमाण अतिशय भयावह आहे.