केवड (तालुका माढा) येथील धर्मप्रेमींनी सिंहगडाच्या दुरुस्तीच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे आणि ‘लव्ह जिहाद’ला कायमस्वरूपी पायबंद घालून हिंदू मुलींचे रक्षण…
मोहरमची मिरवणूक असल्यामुळे हिंदूंनी दुर्गामूर्ती विसर्जन करू नये, असा ममता बॅनर्जी सरकारने काढलेला आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच रहित केला; मात्र आता सरकारने याविरोधात…
लेखक कांचा इलय्या यांच्या ‘सामाजिका स्मगलर्लु कोमाटोल्लू’ या तेलुगु पुस्तकामध्ये आर्य-वैश्य समुदायाच्या विरोधात विधाने करण्यात आल्याने त्यांचा तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विरोध करण्यात येत…
पुणे-बेंगळुरू महामार्गावर २१ सप्टेंबरला सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी गोवंश आणि वाहन कह्यात घेतले. धर्मांध वाहन चालक जावेद मिठेसाहेब पटेल याच्यावर प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा…
धर्मांध, हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी हिंदू असल्याचे भासवून गरब्यामध्ये सहभागी होत असल्याचे समोर आले असल्यामुळे अशा प्रकारची उपाययोजना हिंदु संघटनांकडून केली जात आहे.
कर्णावती येथील मकतमपुरामधील नगरसेवक हाजी असरार बेग मिर्झा यांनी सीबीएस्ईला पत्र लिहून ‘येथील डीएव्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात येणारे गायत्रीमंत्राचे पठण बंद करण्यात यावे’,…
तौफिक इमाम म्हणाले लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणार्या ‘आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी’ सारख्या जिहादी संघटना भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्यासाठी धोकादायक आणि शत्रू आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये मागील काही दिवसांमध्ये धर्मांधांकडून मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची विटंबना करणे, तोडफोड करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणे इत्यादी घटनांमध्ये वाढ झाली आहे.
सत्य इतिहास सर्वांसमोर मांडायला हवा. दुर्दैवाने भारतात पराजयाचा इतिहास शिकवला जातो. ज्यांनी हिंदूंना, देशाला लुटले असे अकबर, अलेक्झांडर यांचा ‘द ग्रेट’ असा उल्लेख केला जातो.…
बांगलादेशच्या बोग्रा जिल्ह्यातील सोनातोला उपजिल्ह्यात काही धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिला अज्ञात स्थळी नेले. तेथे तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केले आणि नंतर तिच्यावर…