Menu Close

वणी (जिल्हा यवतमाळ) हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गुजरातमध्ये निरोधाच्या विज्ञापनासाठी नवरात्रीचा उल्लेख

गुजरातमधील भाजप सरकारने स्वतःहून हे फलक काढून टाकले पाहिजेत आणि संबंधितांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, अशी धर्माभिमानी हिंदूंची अपेक्षा आहे !

‘लव्ह जिहाद’ च्या समस्येवर सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी – सौ. नम्रता शास्त्री

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी १८ सप्टेंबरला संविधान चौक येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. २ वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी छायाचित्र काढले आणि चित्रीकरण…

मोहरमनिमित्त श्री दुर्गा विसर्जनावरील बंदी उठवावी ! – ज्योतीराम गोरे, भाजप

भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटले जाते. सर्वांना त्यांच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे; मात्र ते तुडवून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूंच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आपली…

रोहिंग्या मुसलमानांनी देशविरोधी कारवाया केल्या ! – म्यानमारच्या स्टेट काऊन्सिलर आँग सान स्यू की

रोहिंग्या मुसलमानांनी देशविरोधी कारवाया केल्या आहेत. म्यानमारमध्येही त्यांनी आक्रमणे केली आहेत. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये आश्रय दिला; पण त्याचा परिणाम काय झाला ?आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होत असलेल्या टीकेला…

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवा

सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे…

संशयित धर्मांध आफताब सरकवास याला फाशीची शिक्षा होण्यासाठी नागरिकांचा मूक मोर्चा !

शास्त्रीनगर येथे धर्मांध आफताब सरकवास याने ६ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता सौ. पूजा महाडिक यांचा त्यांच्या रहात्या घरात धारधार शस्त्राने खून केला. आफताब सौ. महाडिक…

किल्ले सिंहगडाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी धर्मप्रेमी मावळ्यांची वज्रमूठ !

किल्ले सिंहगडाच्या डागडुजीच्या बांधकामात जवळपास दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आणि दुरुस्तीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई…

बांगलादेश : धर्मांधांनी अपहरण करून धर्मांतर केलेल्या हिंदु मुलीची बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या प्रयत्नामुळे सुटका

बांगलादेशच्या किशोरगंज जिल्ह्यातील कोटियाडी पोलीस ठाण्याच्या  हद्दीत ४ धर्मांधांनी एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे नुकतेच अपहरण केले आणि तिचे बळजोरीने इस्लाममध्ये धर्मांतर केले.

हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणारे बंगाल सरकार बरखास्त करा आणि ममता बॅनर्जी यांना कह्यात घ्या ! – विजय पाटील

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंचे होणारे हनन खपवून घेतले जाणार नाही. दुर्गाविसर्जन ठरलेल्या दिवशीच करण्यात यावे. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली…