मागील रविवारी हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ९६ असल्याचे सांगितले जात आहे; मात्र वास्तवातील संख्या यापेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही, असे म्हटले होते; मात्र हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदीमधून होणार्या आक्रमणांच्या घटनांच्या विरोधात कोणीही बोलत नाही…
काही मुसलमान धर्मगुरु आणि संघटना यांनी या तरुणांच्या विरोधात फतवा काढला; परंतु चूक मान्य करून कलमा पठण केले, तरच पुन्हा इस्लाम धर्मात घेऊ, असेही त्यांनी…
आपण धर्मसभेचे सदस्य आहोत, तर आपला धर्म काय आहे, धर्मसंस्थापना काय आहे, हे जर जाणले नाही, तर भीष्माचार्यांप्रमाणे आपणही कौरवांच्या बाजूने लढू आणि कृष्णाच्या आज्ञेने…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी १८ ते २८ ऑगस्ट या काळात नेपाळचा दौरा केला. या कालावधीत त्यांनी काठमांडू येथे ५…
केरळ येथे चालू असलेल्या ‘रामायण मासम्’च्या (रामायण महिन्याच्या) निमित्ताने ३ ठिकाणी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रामायण मास आणि नामजप यांचे महत्त्व सांगण्यात आले.…
त्यामुळे पर्यावरणवादी आणि पुरोगामी मंडळींनी श्री गणेशमूर्ती दान करण्याच्या आवाहनाला नगरपालिका प्रशासनाने बळी न पडता भाविकांना शास्त्रानुसार आणि पारंपरिक पद्धतीने वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन…
उत्तर चेन्नईमध्ये शिवसेनेच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने आयोजितश्री गणेशचतुर्थी उत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशचतुर्थी या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.
धर्मप्रेमी श्री. ज्ञानेश्वर अस्वले यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांना कायदेशीर नोटीस बजावली असून ‘पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि धर्मशास्त्र सुसंगत उत्सव व्हावा, यासाठी…
गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव मंडळे आणि अन्य ठिकाणी ‘शौर्य जागरण मोहीम’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेला गणेशोत्सव मंडळांचा, तसेच समाजातील युवक-युवतींचा पुष्कळ चांगला…