नेट्रो डेम चर्चमध्ये धर्मांध आतंकवाद्याने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ३ जण ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले होते. या घटनेनंतर मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी…
आता जगभरातील धर्मांधांकडून अशा प्रकारे चाकूद्वारे आक्रमण करण्याचा प्रकार वाढीस लागेल. भारतातील धर्मांधांची संख्या पहाता हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य…
फ्रान्सच्या पावलावर पाऊल टाकत भारताने आता आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पावले उचलावीत. आतंकवाद्यांनाच धडकी भरेल, असा राष्ट्रवाद निर्माण करायला हवा. ‘ठकास महाठक’ होण्याची वेळ आता आली…
इस्लामी कट्टरतावादावर टीका केल्यानंतर इस्लामी देश संघटित होऊन त्याचा विरोध करतात; मात्र हिंदूंवर जेव्हा जगभरातून नाहक टीका होते, तेव्हा भारतातील कोणतेही सरकार त्याचा विरोध करत…
निर्माण झाल्यामुळे ते पदाचे त्यागपत्र देण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती ब्रिटीश वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. एखाद्या देशाचा प्रमुख आर्थिक कारणांसाठी पदत्याग करणार असल्याची ही बहुदा…
एका घटनेनंतर फ्रान्सने कठोर कारवाई चालू केली, तर भारतात ३ दशके जिहादी आतंकवाद्यांचा हैदोस चालू असतांना भारत निष्क्रीयच राहिला ! याला आतापर्यंतचे शासनकर्तेच उत्तरदायी आहेत…
गेल्या २० दिवसांपासून चालू असलेल्या आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्धामध्ये आतापर्यंत ५२ सहस्रांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अजरबैझानला तुर्कस्थान, पाक यांचे सैन्य आणि इस्लामिक…
आतापर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्याच श्रद्धास्थानांवर विविध माध्यमांतून सर्वाधिक प्रमाणात घाला घालण्यात आला आहे. न्यायालयानेही हल्लीच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वाटेल तसे वागणे नव्हे’, असे एका…
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंचा धर्म, देवता, धर्मग्रंथ यांचा अवमान करणार्यांची बाजू घेणारे तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी धर्मांधांच्या हिंसाचारावर मात्र मौन बाळगतात !
भारतात गेल्या ३ दशकांपासून इस्लामी फुटीरतावाद्यांच्या कारवाया चालू असतांना भारताने कधीही त्यांच्या विरोधात कायदा करण्याचा प्रयत्नही केला नाही, हे लक्षात घ्या ! पॅरिस (फ्रान्स) – पुढील…