राजस्थान येथे वर्ष १९९२ मध्ये घडलेल्या लैंगिक शोषणांच्या देशातील सर्वांत मोठ्या घटनेच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ६ दोषींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंडाची शिक्षा…
तेलंगाणा येथे चिलकुर बालाजी मंदिराजवळील भूमी ही वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित करून तेथे मशीद बांधली जात होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत काँग्रेस…
काँग्रेसने अगोदर श्रीरामाला काल्पनिक म्हटले, त्यानंतर श्रीरामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत आणि आता रामनगरचे नाव पालटले. यावरून काँग्रेसचा श्रीरामाला असलेला विरोध स्पष्ट दिसत आहे.
कर्नाटकातील ‘रामनगर’ जिल्हा आता ‘बेंगळुरू दक्षिण’ म्हणून ओळखला जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
‘रामनगर जिल्ह्याच्या नावात ‘राम’ असल्याने काँग्रेस सरकार या जिल्ह्याचे नाव पालटून ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हे कदापि मान्य करणार नाही’, असे…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण संबोधले. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करावे, अशी मागणी समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात…
काँग्रेस नेहमीच जागतिक पातळीवर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आली आहे. राहुल गांधी यांचे मंदिरांना भेट देणे आणि पवित्र धागा बांधणे ही फसवणूक होती.
काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात संमत झालेल्या १० कोटी रुपयांपैकी २ कोटी रुपये सध्याच्या सरकारने ‘वक्फ बोर्डा’ला दिले. हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणार्या सरकारकडून ‘वक्फ बोर्ड’ला निधी देण्याचा घेतलेला…
मुसलमान महिलांची अवस्था दाखवणार्या ‘हमारे बारह’ या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. विविध मुसलमान संघटनांच्या तक्रारी आल्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा निर्णय…
तेलंगाणा राज्यातील गट्टू मंडल येथे हिंदूंनी संत कनक हरिदास यांचा पुतळा स्थापित केला होता; परंतु धर्मांध मुसलमानांनी तो बलपूर्वक काढून टाकला.