गुजरातच्या विधानसभेत ‘नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी अन् दुष्कर्मी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम’ हे विधेयक संमत करण्यात आले.
आज अनेक कार्यक्रमांमध्ये ‘वन्दे मातरम्’चे केवळ एकच कडवे गायले जाते. तसेच विधानभवनातही ‘वन्दे मातरम्’ला विरोध केला जातो. ‘वन्दे मातरम्’मध्ये आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणार्या जीवनावश्यक वस्तूंविषयी…
बांगलादेशाच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात सुरक्षित वाटते, याचा आम्हाला अभिमान आहे; पण जे भारतात राहून विचारत असतात की, हिंदु राष्ट्र का? रामराज्य का?…
सरकारने लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी मी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहे, असे विधान विश्व हिंदु परिषेदेचे श्री. अतुल भेंडे…
आगामी निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ‘श्री शिवप्रतापभूमी अर्थात अफझलखानवधाचे शिल्प’ प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे करावे, अशी मागणी श्री. नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई…
विशाळगडावरील अतिक्रमण, लव्ह जिहाद आणि भूमी जिहाद यांच्या वाढत्या घटना पहाता जिहाद्यांचे इस्लामीकरणाचे प्रयत्न जोराने चालू आहेत. त्यांची मस्ती वाढली आहे. ही मस्ती उतरवण्याची आवश्यकता…
मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन, असे उद्गार प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी भिवंडी येथील पडघा भागात…
वक्फ मंडळाच्या सक्षमीकरणासाठी १० कोटी रुपये देऊन विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही हिंदूंचीही मते गमावणार आहात का?, असा प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ केतकी चितळे यांनी प्रसारित केला…
वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी सरकारने घोषित केलेला १० कोटी रुपयांचा निधी रहित न केल्यास येत्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी विश्व हिंदु…
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. मनुस्मृति दहन करत असतांनाच त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र असलेला फलक फाडला. याविषयी आता राज्यात…