Menu Close

‘शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग शिक्षणाने खुला होतो. भारतीय शिक्षणपद्धत उद्ध्वस्त करून इंग्रजांनी हा आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग बंद केला. भारत स्वतंत्र झाला असला, तरी शिक्षणामध्ये आपण अद्यापही…

‘मिडिया कार्य आणि गड-किल्यांची सुरक्षा’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

कलियुगातूनच सत्ययुगाची निर्मिती होणार आहे; मात्र त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त होण्यासाठी आम्ही जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले.

‘विदेश कार्य’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी तृतीय सत्रात मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

भारतामध्ये म्यानमारमधून आलेल्या कोट्यवधी रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी भारत सरकारने तेथील सरकारशी चर्चा केली आणि त्यांना निवास आदी व्यवस्था पुरवण्याचा प्रयत्न केला.

‘राष्ट्र-धर्म जागृति’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी द्वितिय सत्रात मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन ! वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात २१ जून या दिवशी ‘हिंदु राष्ट्र –…

‘राष्ट्रसुरक्षा’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशीच्या सत्रात मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

आपल्या परिसरात होत असलेल्या अपप्रकारांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा द्यायला आरंभ करा. हाही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

‘धर्मपरिवर्तन आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

आपल्या पूर्वजांनी दिलेली नावे पालटण्यामागे आपली संस्कृती नष्ट करणे, हे आक्रमकांचे षड्यंत्र होते. त्यामुळे आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गीता प्रेसच्या अभिनंदनाचा, तर काँग्रेसच्या निषेधाचा प्रस्ताव एकमताने संमत !

काँग्रेस पक्षाने गीता प्रेसला हा पुरस्कार देण्यास विरोध केला आहे. ‘गीता प्रेसला गांधी शांती पुरस्कार देणे म्हणजे सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखे आहे’,  असे…

‘हिंदुविरोधी शक्तींचा प्रतिकार’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

लिंगायत ही बोलीभाषा आहे. त्यामुळे ‘वीरशैव लिंगायत’ असेच म्हणायला पाहिजे. ते हिंदु धर्मानुसार उपासना करत असून सर्व हिंदूच आहेत. वीरशैव लिंगायत हिंदु धर्मापासून वेगळे नसून…

‘हिंदुविरोधी शक्तींचा प्रतिकार’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी द्वितीय सत्रात मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

कोणताही महात्मा जगात येऊन धर्म निर्माण करत नाही. प्रभु श्रीराम, गुरुनानक, गुरुगोविंदसिंह यांनी कोणताही धर्म निर्माण केला नाही. धर्माचे ठेकेदार असतात, ते धर्म निर्माण करतात.

‘हिंदूंची विविध राज्यात होत असलेली दुर्दशा’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चाैथ्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

केरळमधील स्थिती अतिशय भयावह आहे. तेथे मुसलमान पंथियांची लोकसंख्या ३० टक्के झाली आहे. त्यामुळे काश्मीरसारखी परिस्थिती बनत चालली आहे. हिंदुत्वनिष्ठांना साम्यवादी आणि धर्मांध यांच्या समवेत…