Menu Close

जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह…

अध्यात्म, संस्कृती यांचा विचार घेत भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे ! – पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ

अध्यात्म आणि विज्ञान हे एकत्र आले पाहिजे, ही वैदिक काळापासूनची धारणा वास्तवात आल्यास भारताचे नेतृत्व जगाला मान्य करावेच लागेल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ञ पद्मविभूषण डॉ.…

अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

समाजात साधना करणारे आणि ती न करणारे या  सर्वांनाच आनंदप्राप्तीची अपेक्षा असते. आज लोकांकडे पुष्कळ पैसा, महागडी गाडी असू शकते; परंतु घरात सुख, शांती आणि…