विशेष म्हणजे १९९० च्या दशकात आतंकवाद मोठ्या प्रमाणात फोफावला असतांना येथील रजपूत समाजाने काश्मीर सोडला नव्हता. कुलगाम आणि शोपिया जिल्ह्यांतील काही भागांत राजपूत कुटुंबे रहातात.…
३ मे या दिवशी काय प्रलय आला, तरी भोंगे काढणार नाही. हे दंगे भडकवण्याचे षड्यंत्र आहे. इथे हुकूमशाही चालणार नाही. कायद्यानुसार राज्य चालते. हे (मनसेचे…
सर्वांत मोठ्या जामिया मशिदीमध्ये शुक्रवार, ८ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी भारतविरोधी घोषणाबाजी करत स्वातंत्र्याची मागणी केली. येथे शुक्रवारच्या नमाजासाठी जमलेल्या धर्मांधांनी या घोषणा दिल्या.
आतंकवाद्यांना ‘आतंकवादी’ घोषित करून त्यांचे फार काही बिघडणार नाही. पाकमध्ये घुसून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना भारतात आणून शिक्षा सुनावली, तरच भारतात शांती नांदेल !
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून तरुण काश्मिरी मुसलमानांकडून ‘आमच्या पूर्वजांकडून चूक झाली’, हे स्वीकारून हिंदूंना काश्मीर खोर्यात स्थान देण्याची मागणी करणे अपेक्षित होते; पण चित्रपट…
गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये ३४ हिंदूंच्या हत्या झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली.
जयपूर आणि चितोडगड पोलिसांनी जयपूरमध्ये बाँबस्फोट करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी जुबेर, अल्तमस आणि सरफुद्दीन या ३ आतंकवाद्यांना अटक केली आहे.
यातील रईस हा पूर्वी पत्रकार म्हणून काम करायचा. तो अनंतनागमध्ये ‘व्हॅली न्यूज सर्व्हिस’ नावाने ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळ चालवायचा.
आतंकवाद्यांकडून बुरख्याचा वापर केला जात असल्याने काश्मीरसह संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदीची मागणी आता जनतेने आणि सुरक्षादलांनी केली पाहिजे !
मार्टिन हातगाडीवर जेवणासाठी गेला होता. तेथे त्याच्या आवडीची गोमांस कढी संपल्याचे त्याला समजल्यावर त्याने हातगाडीच्या मालकीणीला शिवीगाळ केली. विरोध केल्यानंतर मार्टिन निघून गेला आणि त्याने…