Menu Close

हिंदु जनजागृती समिती देत असलेले धर्मशिक्षण घेऊन ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात लढा देऊ !

तालुक्यातील पाजपंढरी येथील ‘मल्हार बॉईज’चे १६ युवक हर्णे येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यशाळेसाठी आले होते.

प्रतिदिन धर्मप्रसार करण्याचा पुणे येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील धर्मप्रेमींचा निर्धार !

दोन्ही दिवसांच्या सत्रात राष्ट्र-धर्मावर होणारे आघात, तसेच साधनेचे महत्त्व आणि कृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यात्माचे पुढील टप्पे गाठल्यास साधनेतील खरा आनंद अनुभवता येतो ! – पू. अशोक पात्रीकर

शालेय जीवनामध्ये पहिली, दुसरी, तिसरी असे शिक्षणाचे टप्पे गाठत पुढे जायचे असते, त्याचप्रमाणे अध्यात्मामध्येही नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, तसेच भावजागृती…

हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती, बेळगाव

स्वातंत्र्यानंतर गेल्या ७३ वर्षांत भ्रष्टाचार, तुष्टीकरण, धर्मांतर, गोहत्या, यांसह अनेक समस्यांनी भारत ग्रस्त आहे. या सर्वाला हिंदु राष्ट्र हेच उत्तर असून त्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न…

सोलापूर येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा समारोप !

पूर्वजांमुळे होणार्‍या अनेक विविध त्रासांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप उपयुक्त आहे. त्यासाठी प्रत्येकाने कलियुगात किमान १ घंटा ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करणे आवश्यक आहे, असे…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

आपल्याला यापुढील काळात जे हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यातील पहिली पायरी साधना आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे, असे…

महाशिवरात्रीच्या निमित्ताने समष्टी सेवेतून शिवतत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्या ! – कु. वर्षा जेवळे, हिंदु जनजागृती समिती

शिबिरानंतर अनेक धर्मप्रेमींनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन, हस्तपत्रकांचे वितरण, प्रवचनांचे आयोजन करणे, अशा विविध समष्टी सेवांमध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर मराठवाड्यातील समितीच्या कार्यकर्त्यांसाठी ‘ऑनलाईन संपर्क कौशल्यवृद्धी कार्यशाळा’ पार पडली !

‘जनप्रबोधनाच्या दृष्टीने समाजातील विविध घटकांना संपर्क कसे करावेत’ याविषयीचे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते कार्यशाळेच्या…

यज्ञयागामुळे मनुष्य आणि वातावरण यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो ! – संशोधनातील निष्कर्ष

यज्ञयागामुळे मनुष्याचा ताणतणाव अल्प होण्यासमवेतच वातावरणातील प्रदूषणाची पातळीही न्यून होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. या संदर्भात गायत्री शक्तीपीठ आणि गुजराती माळी समाजाची…