Menu Close

आघाडी सरकारने आषाढी यात्रेला अनुमती द्यावी ! – ह.भ.प. निशिकांत शेटे महाराज यांची मागणी

सध्याच्या घडीला औषधोपचारासमवेतच समाजाला मानसिक आधाराची आवश्यकता आहे. आता समाजाचे अन्य व्यवहार हळूहळू पूर्ववत् होत आहेत. अशा स्थितीत आषाढी यात्रेसारखी परंपरा खंडित करू नये, अशी…

उत्तरप्रदेशातील माती गावामध्ये अद्याप कोरोनाचा संसर्ग नाही !

लक्ष्मणपुरी शहरापासून २० किमी अंतरावर असणार्‍या ‘माती’ अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. या गावात १२० कुटुंबे रहात असून एकूण १ सहस्र २०० लोक रहातात.…

भारताला कोरोना काळात साहाय्य करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी संस्थांकडून कोट्यवधी रुपये गोळा !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात हाहा:कार माजला असतांना भारताला साहाय्य करण्याच्या नावाखाली अमेरिका आणि पाक येथील काही पाकिस्तानी सेवाभावी संस्थांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. असे असले,…

मुसलमान लोक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास टाळाटाळ करतात ! – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत

मी जाणीवपूर्वक नाव घेत आहे की, देशातील मुसलमान लोक सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणापासून दूर रहात आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरत आहेत.

ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने ७ सहस्र ३०० रुपयांचा दंड !

ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी त्यांच्या समर्थकांच्या सभेमध्ये सहभागी होतांना मास्क घातला नव्हता आणि मोठी गर्दी जमवली होती. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाचे नियम मोडल्यावरून त्यांना १००…

हिंदु वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती मुलाकडून मृतदेह पुरण्याची मागणी नातीने फेटाळत केले अंत्यसंस्कार !

ग्वाल्हेर येथे कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्या एका वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिच्या खिस्ती धर्म स्वीकारलेल्या मुलाने नकार दिला. त्यावर वृद्धेची नात झारखंड येथून १ सहस्र…

समाजाला साधना शिकवण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी संघटित प्रयत्न करावेत ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

साधना केल्याने ईश्वरावरील श्रद्धा वाढते. ‘न मे भक्तः प्रणश्यति’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही.) या वचनाप्रमाणे ईश्वर त्याच्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतो.

हरिद्वारे कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा दावा खोटा ! – दैनिक ‘जागरण’कडून सप्रमाण सिद्ध !

एप्रिल मासामध्ये हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढला, असा दावा विविध राजकीय पक्ष, संघटना, पुरोगामी, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आदींकडून केला जात आहे; मात्र…