Menu Close

जालंधर (पंजाब) येथे विक्रीसाठी गोमांसाची पाकिटे बनवणार्‍या १२ रोहिंग्या मुसलमानांना अटक !

जालंधर (पंजाब) – येथील नेहा टोका नावाच्या एका बंद पडलेल्या कारखान्यामध्ये गोमांस छोट्या पाकिटांमध्ये भरत होते. पंजाब गोरक्षा दल या संघटनेला याविषयीची माहिती मिळताच तिने पंजाब…

हरियाणात ‘पोलीस’ असे लिहिलेल्या चारचाकी वाहनातून गोतस्करी !

गुरुग्राम येथे ‘पोलीस’ असे लिहिलेल्या ‘स्कॉर्पिओ’ या चारचाकी वाहनातून गोतस्करी करण्यात आल्याचे उघड झाले. या वाहनात ३ गायी कोंबल्या होत्या. त्यांची तोंडे बांधून ठेवली होती.

अमरावती येथे कत्तलीसाठी आणलेल्या १६३ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका !

पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ताजनगर येथील एका गोदामावर धाड टाकून कत्तलीसाठी आणलेल्या १६३ गोवंशियांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी ११ धर्मांधांना कह्यात घेतले असून १…

आसाममध्ये कोठडीतून पळालेले २ धर्मांध गोतस्कर चकमकीत ठार

आसाम पोलिसांनी दोघा गोतस्कर भावांना चकमकीत ठार केले आहे. या वेळी ४ पोलीस घायाळ झाले. अकबर बंजारा आणि सलमान अशी या गोतस्करांची नावे आहेत. हे…

नूंह (हरियाणा) येथे गोतस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण

फिररोजपूर झिरका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या परिसरात गोतस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात गृहरक्षक दलाचा रक्षक गंभीररित्या घायाळ झाला.

गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण !

 शहरात गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांध गोतस्करांनी आक्रमण केले. त्यानंतर गोरक्षकांनी आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी येथील मंदिरामध्ये आश्रय घेतला असता गोतस्करांनी मंदिरात घुसून गोरक्षकांवर…

बांगलादेश सीमेवरील गोतस्करी करणार्‍या महंमद इनाम उल् हक याला अटक

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) भारत-बांगलादेश सीमेवर गोतस्करी केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी महंमद इनाम उल हक याला अटक केली आहे.

नगर येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या १८ गोवंशियांची सुटका, २ धर्मांधांना अटक !

गोहत्या प्रकरणात नेहमी धर्मांधच सापडतात. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे त्यांना गोहत्या करण्याची भीती वाटत नाही, हेच यातून सिद्ध होते.

आसमच्या बांगलादेश सीमेवर गोवंशांची तस्करी करणार्‍यांकडून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमण

सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍याने सांगितले की, भारताच्या बाजूने २० ते २५ तस्कर गायींना सीमेवरील कुंपणावरून बांगलादेशच्या सीमेमध्ये टाकत होते. या वेळी बांगलादेशच्या सीमेमध्येही काही तस्कर…

अवैध पशूवधगृहावर कारवाईसाठी गेलेले गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांचे आक्रमण !

४० पोलिसांवर आक्रमण होऊनही केवळ ४ जणांवर गुन्हा नोंद होत असेल, तर धर्मांध संख्येने अल्प होते का ? अल्प संख्येने आलेल्या धर्मांधांनी एवढ्या मोठ्या संख्येने…