Menu Close

अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून बंगालमध्ये ३ साधूंना जमावाकडून मारहाण

येथे ११ जानेवारीच्या सायंकाळी ३ साधूंना जमावाकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हे साधू बंगालच्या गंगासागर मेळ्यासाठी उत्तरप्रदेशहून आले…

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सभेतील बाँबस्फोटात एका कार्यकर्त्याचा मृत्यू

बंगालच्या उत्तर २४ परगणा येथे इम्रान हासन या तृणमूल काँग्रेसच्या १७ वर्षीय कार्यकर्त्याचा बाँबस्फोटात मृत्यू झाला. येथील एका सभेत हा स्फोट झाला. या प्रकरणी तृणमूल…

बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारकडून पर्यटन विभागातील खासगी मुसलमान कर्मचार्‍यांना ईद निमित्त ४ सहस्र ८०० रुपये भेट !

बंगालच्या पर्यटन विकास मंडळाचा एक आदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या आदेशात म्हटले आहे की, पर्यटन विकास मंडळाने एक खासगी संस्था ‘फ्रंटलाइन एक्स सर्व्हिसमॅन…

बंगालमधून लोक पलायन करत असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा !

बंगालमधील बीरभूम येथील रामपूरहाट येथे तृणमूल काँग्रेसचे पंचायत सदस्य भादू शेख यांच्या हत्येनंतर १२ घरांना आग लावून ८ जणांना जिवंत जाळण्याच्या घटनेविषयी बोलत होत्या.

हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील…

बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची २१ मार्च या दिवशी हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे काही घरांची…

बंगालच्या ८ जिल्ह्यातील अवैध मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे पाडण्याचा तृणमूल काँग्रेस सरकारचा आदेश

बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्यातील ८ जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेली मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे हटवण्याचा आदेश दिला आहे. तसेच कारवाई केल्यानंतर…

त्रिपुरामध्ये मशिदीला आग लावण्यात आल्याच्या अफवेनंतर धर्मांधांकडून महाकाली मंदिराची तोडफोड !

उनाकोटी (त्रिपुरा) येथे शुक्रवार, २९ ऑक्टोबर या दिवशी कैलाशहर भागातील महाकाली मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मूर्तीची तोडफोड केली, तसेच मंदिराचीही हानी केली. ‘जमावाने येथील एका…

कोलकाता उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही तृणमूल काँग्रेस सरकारकडून पीडित हिंदूंना हानीभरपाई देण्यास टाळाटाळ !

बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारने पीडितांना अजूनपर्यंत हानीभरपाई दिलेली नाही. त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने अप्रसन्नता दर्शवली असून बंगाल सरकारला फटकारले आहे.