कोल्हापूर येथे बांगलादेशी सापडणे, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. ही गोष्ट देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
आसाममध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी १ कोटी २५ लाख बांगलादेशी घुसखोर आहेत आणि १२६ पैकी ४० आमदार हे घुसखोर आहेत, अशी धक्कादायक माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत…
नवी मुंबई येथील घणसोली भागात धाड घालून आतंकवादविरोधी पथकाने ५ घुसखोर बांगलादेशींना कह्यात घेतले. ३० मार्च या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
नवी मुंबईतील शाहबाज गावात बेकायदेशीर रहाणार्या ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात ५ महिला आणि ३ पुरुष यांचा समावेश आहे.
३ मार्च या दिवशी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काही बांगलादेशी नागरिकांना मंदिरात जातांना पाहिले. त्यानंतर त्यांनी सिंहद्वार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. मंदिराच्या नियमांनुसार…
जिल्ह्यात अवैधरित्या वास्तव्य करणार्या एकूण १० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी २४ फेब्रुवारी या दिवशी कह्यात घेतले होते. या सर्वांना येथील न्यायालयाने २५ फेब्रुवारीला एक दिवसाची पोलीस…
राजस्थान विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजपचे जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार बालमुकुंद आचार्य यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
भिवंडी परिसरात खोटी शिधापत्रिका बनवणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती ए.टी.एस्. ठाणे विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून भिवंडी येथून इरफान अली अन्सारी, संजय बोध…
गेल्या काही वर्षांतील घटना पहाता देशाची राजधानी देहली ही प्रतिवर्षी हिंसाचारामध्ये होरपळून निघाली आहे. यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदु समाजाला घेरून आक्रमणे केली गेली.
देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे; म्हणून आपल्या वीर सैनिकांनी हौतात्म्य स्वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्यांनी मात्र देशभक्तांचा त्याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्वतःची…