Menu Close

मध्यप्रदेशातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कडक कायदा येणार !

एक एक राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्यापेक्षा थेट केंद्र सरकारने संपूर्ण देशात कठोर कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !

भाजपच्या राज्यात मुसलमानांना ५० टक्के आरक्षण, हे संतापजनक ! – विश्‍व हिंदु परिषद

भाजपच्या राज्यात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मेवातमधील बहुसंख्य मुसलमान हे बाटलेले हिंदू आहेत. त्यांना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी विहिंप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी…

कांगडा (हिमाचल प्रदेश) येथील श्री बगलामुखी मंदिराचे सरकारीकरण करण्याची शिफारस

प्रसिद्ध श्री बगलामुखी मंदिराचे सरकारीकरण करण्याची शिफारस कांगडा जिल्हाधिकार्‍यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (भाषा, कल आणि संस्कृती विभाग) यांना केली आहे. उपजिल्हाधिकारी यांच्या अहवालाचा आधार घेऊन…

भाजपचे पदाधिकारी मनीष शुक्ला यांची पोलीस ठाण्यासमोरच गोळ्या झाडून हत्या

बंगालमध्ये पोलीस ठाण्यासमोरच हत्या होते यावरून तेथे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होते ! केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बंगालमध्ये हत्या होणे…

‘हिंदु हेल्पलाईन’चे अधिवक्ता प्रदीश विश्‍वनाथ आणि केरळचे भाजप अध्यक्ष यांना जिहादी आतंकवाद्यांकडून धोका

केरळच्या प्रत्येक मुसलमानाला प्रत्येक शुक्रवारी मशिदीमध्ये पाठवावे. आम्ही केवळ १० वर्षांत केरळला इस्लामी (खिलाफत) राज्य बनवू, अशी दर्पोक्ती इस्लामी प्रचारक मुजाहिद बालुसेरी याने केली आहे.…

भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या सुरक्षेत वाढ

भाग्यनगर येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्यावर आतंकवादी आक्रमण होण्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ म्हणून ते…

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाककडून हिंदुत्वनिष्ठांची हत्या करण्याचा कट

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सूड उगवण्यासाठी पाकिस्तानने भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या करण्याचा कट रचला आहे. यासाठी पाकिस्तान भारतामध्ये रहाणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी संबंधित गुंडांचा…

हिंदूकडे सत्ता असेल, तरच मंदिरांचे रक्षण होते आणि धर्माचा अंकुश कायम रहातो : भाजपचे खासदार तेजस्‍वी सूर्या

प्रिय हिंदू बांधवांनो, सर्वांत महत्त्वाचा धडा हा आहे की, देशातील सत्तेवर हिंदूंचे नियंत्रण असेल, तरच धर्माचा अंकुश कायम रहातो. त्‍यासाठी सत्ता हाती असणे आवश्‍यक आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते शेख वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर यांना गोळ्या घालून ठार केल्याची घटना ८ जुलैला रात्री…

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर देशभरात ‘गोहत्या बंदी’साठी कठोर कायदा करावा – हिंदु जनजागृती समिती

उत्तरप्रदेशमधील ‘योगी सरकार’ने गोहत्या रोखण्यासाठी नवा अध्यादेश काढला आहे. यानुसार गोहत्या करणार्‍याला 10 वर्षे शिक्षा आणि 5 लक्ष रुपयांपर्यंत दंड असेल.