Menu Close

राममंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्‍वास ठेवा ! – नरेंद्र मोदी

अयोध्या येथील राममंदिराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. आपल्या सर्वांचा सर्वोच्च न्यायालय, राज्यघटना, न्याय प्रक्रिया यांवर विश्‍वास असला पाहिजे.

हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आलेला #RenameTippuExpress ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये १० व्या स्थानी

भाजप सरकारने ज्याप्रमाणे कर्नाटकातील टिपू जयंती बंद केली, त्याप्रमाणे केंद्रातील सरकारने टिपू एक्सप्रेसचे नाव पालटून हिंदूंच्या भावनांची नोंद घ्यावी !

(म्हणे) ‘भाजप नेत्यांच्या मृत्यूच्या मालिकेत पुढचा क्रमांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा !’ : लॉर्ड नझीर अहमद

ब्रिटनसारख्या सुधारणावादी आणि मुक्त वातावरणात वावरूनही पाक वंशाच्या धर्मांध ब्रिटीश राजकारण्याच्या मानसिकतेत पालट होत नाही, हे लक्षात घ्या !

कल्याण आणि अंबरनाथ येथे भाजप सरकारच्या अभिनंदनासाठी कार्यक्रमाचे आयोजन

कलम ३७० आणि ३५ अ रहित करून ७० वर्षांच्या जोखडातून काश्मीरला मुक्त करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. यानिमित्त सरकारचे अभिनंदन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यात विविध उपक्रम

कलम ३७० आणि ३५ अ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, भुसावळ, एरंडोल येथे विविध मार्गांनी समर्थन करण्यात आले.

सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या मशिदी आणि कब्रस्ताने यांची सूची उपराज्यपालांना सादर

देहली येथील सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या मशिदी आणि कब्रस्ताने यांच्या ५४ ठिकाणांची सूची येथील भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी देहलीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना…

‘बुद्धीमत्तेसमवेत संस्कारांची जोड असल्यास कोणत्याही आव्हानांना सामोरे जाणारी पिढी निर्माण होईल !’

बुद्धीमत्तेसमवेत संस्कारांची जोड असावी लागते. यातूनच कोणत्याही आव्हानांना सामोरी जाणारी पिढी निर्माण होणार आहे, असे उद्गार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, आयुषमंत्री तथा रत्नागिरी एज्युकेशन  सोसायटीचे अध्यक्ष…

‘कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करणे, हे काँग्रेसचे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र !’

हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसने षड्यंत्र केले, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला. २९ जून या दिवशी ‘विराट हिंदुस्थान संगम’च्या…

उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये धर्मांधांच्या अत्याचारांमुळे १२५ हिंदु कुटुंबांचे पलायन

भारतात काश्मीरपाठोपाठ उत्तरप्रदेशातील कैराना आणि आता मेरठ येथे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येते, हे अतिशय गंभीर आहे. हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणून हिणवणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि बुद्धीवादी…

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याची हत्या

स्वर्गदारी येथे ऋषभ जैन या २७ वर्षीय भाजपच्या पदाधिकार्‍याची हत्या करून त्यांचा मृतदेह पुरल्याची घटना समोर आली. त्यांचा मृतदेह पुरून त्याच्यावर ‘दी एण्ड’ असे लिहिण्यात…