Menu Close

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचा मुख्य सूत्रधार आबिद पाशा याला अटक करा : हिंदुत्वनिष्ठांची मागणी

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आणि त्यांच्यावरील प्राणघातक आक्रमणांचा सूत्रधार असणारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा आबिद पाशा याला तत्परतेने अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदु…

भाजपशासित हिमाचल प्रदेश सरकारकडून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा !

भाजप सरकारने गोहत्याबंदी कायदा करण्याचे आश्‍वासन न पाळता गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देणे म्हणजे ‘गोरक्षणासाठी आम्ही काहीतरी करत आहोत’, हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करणे होय !

शिवप्रतापदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ७ हिंदुत्वनिष्ठांना तालुकाबंदी, तर २ हिंदुत्वनिष्ठांना जिल्हाबंदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर बंदी आणायला हा भारत आहे कि पाक ? कायदा आणि सुव्यवस्था कुणामुळे बाधित होते, हे पोलिसांना ठाऊक नाही…

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांचा १७ सहस्रांहून अधिक मताधिक्याने विजय !

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे उमेदवार श्री. टी. राजासिंह यांचा गोशामहल मतदारसंघातून दणदणीत विजय झाला. श्री. राजासिंह यांना ६१ सहस्र ८५४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले…

दुग्धक्रांतीचे जनक आणि ‘अमूल’चे माजी अध्यक्ष वर्गीज कुरियन करत होते धर्मांतर !

डॉ. कुरियन यांच्यावर याआधीही असे आरोप झाले होते. भारतातील ख्रिस्ती समाजातील अग्रणी व्यक्ती समाजात धर्मांतराचे कार्य करतात; मात्र अशांवर कारवाई करण्याऐवजी सर्वपक्षीय शासनकर्ते त्यांना डोक्यावर…

पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समिती यांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध

भाजपच्या राज्यात ‘सनबर्न’सारखे कार्यक्रम रोखण्यासाठी, मंदिरांचा पैसा धर्मकार्यास वापरण्यासाठी, राममंदिर उभारण्यासाठी, गंगा स्वच्छतेसाठी आंदोलने करावी लागणार असतील, तर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काय भेद ?

राममंदिरासाठी आत्मदहन करण्याची चेतावणी देणारे महंत परमहंस यांना अटक

आत्मदहन करून सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यापेक्षा हिंदूसंघटन करून सरकारवर वैध मार्गाने दबाव आणणे आवश्यक ! महंतांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद…

हिंदु जनजागृती समितीने मे २०१८ मध्येच शिर्डी देवस्थानाने निळवंडे धरणासाठी ५०० कोटी रुपये संमत केल्याचे केले होते उघड !

देवस्थानचा पैसा देऊन फडणवीस सरकार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी राजकीय साटेलोटे करत असल्याचाही केला होता आरोप

शिर्डी संस्थानकडून सरकारने घेतलं ५०० कोटींचं कर्ज

कुठे मंदिरांना दान देणारे पूर्वीचे हिंदू राज्यकर्ते, तर कुठे मंदिरांकडूनच कर्ज घेणारे आताचे ‘धर्मनिरपेक्ष’ राज्यकर्ते ! ‘धर्मनिरपेक्ष’ सरकारे केवळ हिंदूंच्या मंदिरांकडूनच निधी का घेतात ?…

प्रभु श्रीरामचंद्रांचा ‘राजकीय वनवास’ कधी संपणार ? – रमेश शिंदे

आपल्या देशात याकूब मेमनच्या खटल्यासाठी मध्यरात्रीही न्यायालयाचे दरवाजे उघडू शकतात; पण कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेला राममंदिराचा खटला मात्र प्रथम प्राधान्यावर येऊ शकत नाही, यापेक्षा दुर्दैव…