Menu Close

सानपाडा, मुलुंड आणि डोंबिवली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

निवडणुकीच्या तोंडावर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण करू नका ! – वैद्य उदय धुरी, मुंबई प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची महत्त्वाकांक्षा : उद्धव ठाकरे

सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची आणि हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात आतंकवादी ठरवून खतम करण्याची (संपवण्याची) महत्त्वाकांक्षा आहे. भाजपची काँग्रेस झाली आहे.

हिंदूंनो, संघटित होऊन कार्य करा : सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

अन्य कोणी काही करण्यापेक्षा पंतप्रधानांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी ! असे केल्यास अनायसेच भारतातील ‘हिंदु’ हिंदुत्वाशी जोडले जातील !

ठाणे : शिवसेना आणि भाजपच्या आमदारांचा सनातन संस्थेला पाठिंबा

ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांच्या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली

चेन्नई येथे मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात मोर्चा

नगंमबक्कम येथे २ सप्टेंबरला मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजपचे एच्. राजा यांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्याचे आयोजन करण्यात…

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नंदुरबार येथे आंदोलन

हिंदुत्वनिष्ठांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १५ ऑगस्टला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले

राजस्थानमधील हिंदूबहुल गावांची मुसलमानी नावे पालटली

भाजपचे देशातील १९ राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असतांना केवळ राजस्थानमध्येच अशी नावे का पालटली जात आहेत ? तशी अन्य १८ राज्यांमध्ये नावे पालटण्याचा प्रयत्न का…

आज ना उद्या श्री मुंबादेवी मंदिराचेही सरकारीकरण होणारच : आमदार राज पुरोहित

भाजप शासनाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात की, ‘यापुढे आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही’ आणि त्याच पक्षाचे आमदार मात्र ‘मुंबादेवी मंदिराचे सरकारीकरण होणारच’,…

राजस्थानमधील धर्मांध गोतस्कराच्या हत्येस उदंड प्रसिद्धी; मात्र हिंदु तरुणाच्या हत्येकडे दुर्लक्ष

राजस्थानच्या अलवरमध्ये २० जुलै या दिवशी रकबर खान या गोतस्कराची जमावाकडून झालेल्या कथित हत्येमुळे देशात वादंग निर्माण झाला आहे. मात्र त्याच दिवशी बारमेर येथे खेताराम…

सध्या आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही : सुधीर मुनगंटीवार

असे आहे, तर सरकार मंदिरे कशासाठी कह्यात घेत आहे ? ज्या मंदिरांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालू आहे, अशा व्यवस्थापनाच्या साहाय्याने अन्य मंदिरांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकार…