Menu Close

कन्नूर (केरळ) येथे संघाच्या ४ स्वयंसेवकांवर प्राणघातक आक्रमण

२१ नोव्हेंबर या दिवशी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४ कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. चौघांच्याही चेहर्‍यावर आघात करण्यात आले.

चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळल्याशिवाय चित्रपट राज्यात प्रदर्शित करू नये !

राजस्थान राजपूत समाज आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी गोव्यातील चित्रपटगृहांचे मालक तथा भाजपचे आमदार प्रवीण झांट्ये यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी वगळल्याशिवाय चित्रपट…

धर्मनिरपेक्ष शब्द स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा खोटेपणा ! – योगी आदित्यनाथ

दैनिक जागरणच्या संमेलनात ‘धर्म’ या विषयावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘शासनाची व्यवस्था कधीही धर्मनिरपेक्ष नसते. ती पंथनिरपेक्ष असू शकते. धर्मनिरपेक्ष शब्द स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा…

हिंदु आतंकवादाचे सूत्र मांडणारे परदेशी शक्तींच्या सांगण्यावर काम करत आहेत ! – योगी आदित्यनाथ

पैसे कमवण्यासाठी स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचा प्रचार करणारे, असहिष्णुतेवर बोलणारे आणि हिंदु आतंकवादाचे सूत्र मांडणारे परदेशी शक्तींच्या सांगण्यावर काम करत आहेत, अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी…

‘पद्मावती’ चित्रपट दाखवणार्‍या चित्रपटगृहांचे पडदे जाळून टाकू ! – आमदार टी. राजासिंह यांची चेतावणी

राजपूत समुदायाच्या संमतीविना राज्यात ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित केला, तर चित्रपटगृहांचे पडदे (स्क्रीन) जाळू, अशी चेतावणी भाग्यनगरच्या गोशामहल येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी दिली आहे.

उत्तरप्रदेशमधून गोमांसाचा एक तुकडाही निर्यात करण्याचे धाडस कोणी करू शकत नाही – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशमधील आमचे पहिले सरकार आहे ज्याने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहे बंद केली आहेत. राज्यात गोहत्या होणे दूर राहिले, कोणी तिच्याशी क्रूरतेने जरी वागले, तर त्याला…

ताजमहाल पूर्वीचे शिवमंदिर असल्याने तेथे शिवचालिसा पठण करणे चुकीचे नाही ! – विनय कटियार

ताजमहाल पूर्वीच्या राजांचे महाल आणि मंदिर होते. शहाजहान याने त्याला कब्रस्तान बनवले. औरंगाबादमध्ये मृत झालेल्या मुमताजला येथे आणून पुरण्यात आले. ताजमहालमध्ये पूजा करणे चुकीचे नाही.

हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याला सर्वांनी सहकार्य करावे ! – डॉ. विष्णु त्रिपुटे, भाजप

भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू आहे. आतापर्यंत पश्‍चिम बंगालमधील राज्यकर्त्यांनी मतांसाठी बोटचेपे धोरण अवलंबले आहे. त्यांना मतांसाठी घुसखोरी करणार्‍या मुसलमानांची आवश्यकता आहे.

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकला ! – समस्त हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे.

अंधेरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची उत्स्फूर्त मागणी

शत्रूराष्ट्र्र चिनच्या मालावर बहिष्कार घालण्याची शपथ घेऊन आपला राष्ट्राभिमान जागृत ठेवा, भारताच्या सुरक्षेला घातक ठरणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना देशामध्ये आश्रय देऊ नका. आदी मागण्यांसाठी….