Menu Close

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू…

कोल्हापूर येथील ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येण्याची शक्यता !

‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची (मुस्लिम बोर्डिंगची) मूळ कागदपत्रे सादर करा, असा आदेश ‘वक्फ बोर्डा’ने धर्मादाय आयुक्तांना दिला आहे. त्यामुळे ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आता…

वर्धनगडावरील (सातारा) दर्ग्‍याभोवतीचे अनधिकृत बांधकाम हटवले !

खटाव तालुक्‍यातील वर्धनगड येथे असलेल्‍या एका दर्ग्‍याभोवती वन विभागाच्‍या सीमेत करण्‍यात आलेले बांधकाम ४ जून या दिवशी हटवण्‍यात आले. वन विभागाकडून राबवलेल्‍या या कारवाईविषयी कमालीची…

पुणे (महाराष्ट्र) येथील ऐतिहासिक पर्वती टेकडीवर अवैध मजार !

पुणे येथे पर्वती टेकडीवर मुसलमानांनी अवैध मजार बांधल्याचे समोर आले आहे. या टेकडीवर पुणेकरांची पुष्कळ वर्दळ असते. अशा प्रकारे ‘या टेकडीवर मजार बांधून मुसलमान येथील…

‘लव्‍ह जिहाद’ला तोंड देण्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्‍वरक्षण शिकणेही आवश्‍यक – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

धर्माचरण केल्‍यास ‘लव्‍ह जिहाद’ला हिंदु युवती बळी पडणार नाहीत, असे प्रतिपादन श्री. किरण दुसे यांनी केले. विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने सौंदलगा येथे ग्रामपंचायत…

‘महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांविषयीचे कायदे त्वरित करा ! – सकल हिंदु समाज

रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन…

कराड येथील ‘यशवंतराव चव्हाण समाधी स्मारका’जवळील अवैध मजार हटवा – हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी

सातारा जिल्ह्यातील कराड येथे भक्तिभावाचे प्रतिक असलेल्या कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्मारक उभारले आहे.

राज्यातील १ सहस्र अवैध मजारींवर कारवाई करणार ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

आम्ही राज्यातील १ सहस्र ठिकाणांचे सर्वेक्षण केले आहे. या ठिकाणी अतिक्रमण करून मजारी बांधण्यात आल्या आहेत. जर संबंधितांनी येत्या ६ मासांत त्या स्वतःहून हटवल्या नाहीत,…

पुण्याजवळील ताम्हिणी अभयारण्यात अनधिकृत मजार !

एका टि्वटर वापरकर्त्याने पुण्यापासून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मजारीची काही छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. यात लिहिले आहे, ताम्हिणी भागास वर्ष २०१३…

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री. राहुल सोनटक्के यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘येत्या ८ दिवसांत ही अनधिकृत मजार न हटवल्यास मनसेच्या भुसावळ शहर शाखेच्या वतीने…