इस्लामच्या नावाखाली देशात समांतर अर्थव्यवस्था चालवली जात आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती…
प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन ‘हलाल जिहाद’ला विरोध करून हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
जगात अन्य धर्मियांची बरीच राष्ट्रे आहेत; पण भारत धर्मनिरपेक्ष देश असल्याने जगात हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नाही. हिंदूंना सुरक्षित वाटेल अशा हिंदु राष्ट्राची मागणी करणे,…
हिंदूंना अनभिज्ञ ठेवून त्यांना छुप्या पद्धतीने हलाल वस्तू आणि पदार्थ विकून भारतात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या इस्लामी षड्यंत्राची वास्तविकता ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’द्वारे उघड करण्यात येणार…
देशातील केवळ १५ टक्के असणार्या मुसलमान समाजाला इस्लामवर आधारित हलाल हवे आहे; म्हणून ते उर्वरित ८५ टक्के मुसलमानेत्तर जनतेवर लादणे, हे त्यांना घटनेने दिलेल्या धार्मिक…
भगवंताच्या कृपेने एवढ्या पवित्र भूमीत आणि महान संस्कृतीत आपल्याला जन्म मिळाला आहे. त्याची जाणीव ठेवून ती आचरणात आणणे आणि संघटित राहून तिचे रक्षण करणे, ही…
महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के समुद्रकिनार्याचा भाग ‘वक्फ बोर्डा’च्या मालकीचा होत आहे, अशी स्थिती आहे.
भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना देशात हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून धर्माच्या नावावर समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि देशाची सुरक्षा यांना…
हिंदु जनतेच्या हितासाठी कार्य करणार्या, तसेच हिंदु राष्ट्राची मागणी रुजवणार्या हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण झाली आहेत.
‘हलाल प्रमाणपत्र’ हे केवळ मांसाहारी पदार्थांपुरते मर्यादित राहिलेले नसून त्याचा जवळपास प्रत्येक क्षेत्रात शिरकाव झालेला आहे. ‘हलाल सौंदर्यप्रसाधनां’पासून ‘हलाल तुलसी अर्क’, ‘हलाल टाऊनशिप’, तसेच ‘हलाल…