Menu Close

हिंदूंच्या सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हाच उपाय ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

ही सभा बहुसंख्येने अन्य पंथीय असलेल्या क्षेत्रात घेण्यात आली. येथे हिंदूंवर पुष्कळ अत्याचार झाले आहेत. अन्य क्षेत्रातील हिंदूंना एकत्रित करून येथे सभा घेण्यात आली.

सर्व हिंदूंनी जातीभेद दुर्लक्षून एकवटले पाहिजे ! – श्रीनिवास रेड्डी, भारतीय किसान संघ

आपल्या भारतीय परंपरेत अनेक सदाचार आहेत; परंतु आज शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्यास, उदा. कुंकू, बांगड्या आदी परिधान करण्यास देत नाहीत. आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवणे,…

शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, मग श्रीमद्भगवद्गीता का नाही ? – रामेश्वर भूकन, हिंदु जनजागृती समिती

आपल्या देशात शासकीय अनुदानातून चालणार्‍या शिक्षण संस्थांमधून हिंदु धर्माचे शिक्षण देण्यास प्रतिबंध आहे. बहुसंख्य हिंदूंच्या देशातील शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, तर  भगवद्गीता…

हिंदु राष्ट्र हेच हिंदूंच्या विविध समस्येवरील उत्तर ! – श्री. आदित्य शास्त्री, हिंदु जनजागृती समिती

मत्तिवडे (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २८५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती

हिंदु राजे आणि क्रांतीकारक यांच्याकडून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्या ! – योगेश ठाकूर, हिंदु जनजागृती समिती

धर्मनिरपेक्षतेच्या नावावर आज देशात अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्यांक हिंदूंवर अन्याय केला जात आहे. भारतासह जगभरात ‘जिहाद’ने उच्छाद मांडला असल्याने विश्वकल्याणासाठी भारत हिंदु राष्ट्रच होणे हाच…

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करावे ! – अभिजीत पोलके, हिंदु जनजागृती समिती

भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र होते. केवळ बहुसंख्य हिंदू होते; म्हणून नव्हे, तर येथे प्रत्येक प्राणीमात्राच्या उन्नतीचा विचार आणि प्रयत्न केले जायचे. जगाचे कल्याण करणारे…

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे ! – श्री श्री श्री मंगी रामुलु महाराज, नंदीपेट, तेलंगाणा

सध्या हिंदूंच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आपण आता जागृत झालो नाही, तर येत्या काळात आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल. म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनर्वसन कधी होणार ? – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती

१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली.

युवा पिढीचे विविध षड्यंत्रांपासून रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – अतुल अर्वेन्ला, हिंदु जनजागृती समिती

युवा पिढीचे परकीय आणि अंतर्गत षड्यंत्रांपासून रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा समन्वयक श्री. अतुल अर्वेन्ला…

‘सेक्युलॅरिझम्’चा सामना करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या विचारांचे लसीकरण करणे आवश्यक ! – अनिकेत अर्धापूरकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मावर आघात करणाऱ्या समस्यांचे मूळ धर्मनिरपेक्षतेत आहे, हे जाणा !