धर्मनिरपेक्ष असलेल्या भारत देशात मुसलमान पुष्कळ सुरक्षित असतात; पण अन्य देशांमध्ये हिंदू तितके सुरक्षित असतात का ? याचे उत्तर खेदाने ‘नाही’ असेच म्हणावे लागेल.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने जिहादी विचार पसरवणार्या किती सामाजिक माध्यमांतील खात्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या आहेत ? हे ते सांगणार आहे का ? या दैनिकाचा इतिहास…
अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये कधी हिंंदूंना त्यांच्या धार्मिक कृती करण्याची अनुमती मिळाली आहे का ? हिंदू तरी अशी अनुमती मागण्याचे धाडस करू शकतात का ?
आता मनुस्मृतीचा अवमान ! ‘केबीसी’चा हिंदुद्रोह चालूच ! पुन्हा हेतूतः हिदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने हिदूंमध्ये संतापाची लाट !
सुदर्शन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार लव्ह जिहाद करणार्या धर्मांधांना फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना तेथे हिंदू असुरक्षित असणे, अपेक्षित नाही ! तेथील हिंदूंची दुःस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या रक्षणार्थ भाजप सरकारने पावले उचलावी, अशी हिंदूंची अपेक्षा…
‘वर्ष १९७२-७३ मध्ये पुण्यामध्ये एक मोठे हत्याकांड झाले. यात आक्रमणकर्त्यांनी जोशी आणि अभ्यंकर यांच्या कुटुंबातील ८ जण आणि २ नोकर मिळून १० व्यक्तींची हत्या केली.
शबीना खान आणि तुषार कपूर निर्मित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे आक्षेपार्ह नाव पालटण्यात येणार आहे. चित्रपटाचे व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘ट्वीट’ करून याविषयीची माहिती…
वक्फ बोर्डाची भूमी अधिग्रहित करण्याचे धाडस देशातील एकतरी सरकार दाखवू शकते का ? ज्या अण्णाद्रमुक पक्षाने शंकराचार्य यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्याचे दुःसाहस केले, त्याच्याकडून…
हिंदूंबहुल भारतात हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या वेब सिरीजच्या निर्मार्त्यांवर कारवाई का करत नाही ? तसेच अशा…