Menu Close

इस्लामी राष्ट्रे आणि (अ)सुरक्षित अल्पसंख्यांक !

धर्मनिरपेक्ष असलेल्या भारत देशात मुसलमान पुष्कळ सुरक्षित असतात; पण अन्य देशांमध्ये हिंदू तितके सुरक्षित असतात का ? याचे उत्तर खेदाने ‘नाही’ असेच म्हणावे लागेल.

हिंदुद्वेषी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या तक्रारीनंतर ‘लव्ह जिहाद’चा विरोध करणारे ३ फेसबूक गट बंद !

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने जिहादी विचार पसरवणार्‍या किती सामाजिक माध्यमांतील खात्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या आहेत ? हे ते सांगणार आहे का ? या दैनिकाचा इतिहास…

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील नंद महल मंदिरामध्ये २ मुसलमानांचे नमाजपठण

अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये कधी हिंंदूंना त्यांच्या धार्मिक कृती करण्याची अनुमती मिळाली आहे का ? हिंदू तरी अशी अनुमती मागण्याचे धाडस करू शकतात का ?

‘हिंदु धर्मग्रंथांचा अवमान करणार्‍या ‘केबीसी’ आणि अमिताभ बच्चन यांनी हिंदु समाजाची जाहीर क्षमा मागावी !’

आता मनुस्मृतीचा अवमान ! ‘केबीसी’चा हिंदुद्रोह चालूच ! पुन्हा हेतूतः हिदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने हिदूंमध्ये संतापाची लाट !

‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीने लव्ह जिहादच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यावर पोलिसांचे आक्रमण !

सुदर्शन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार लव्ह जिहाद करणार्‍या धर्मांधांना फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.

नूह (हरियाणा) जिल्ह्यातील हिंदूंवर होत असलेल्या अनन्वित अत्याचारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना तेथे हिंदू असुरक्षित असणे, अपेक्षित नाही ! तेथील हिंदूंची दुःस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या रक्षणार्थ भाजप सरकारने पावले उचलावी, अशी हिंदूंची अपेक्षा…

पीडितांची जात पाहून प्रतिक्रिया व्यक्त करणारे पुरोगामी कलाकार !

‘वर्ष १९७२-७३ मध्ये पुण्यामध्ये एक मोठे हत्याकांड झाले. यात आक्रमणकर्त्यांनी जोशी आणि अभ्यंकर यांच्या कुटुंबातील ८ जण आणि २ नोकर मिळून १० व्यक्तींची हत्या केली.

हिंदूंच्या विरोधानंतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव पालटले

शबीना खान आणि तुषार कपूर निर्मित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे आक्षेपार्ह नाव पालटण्यात येणार आहे. चित्रपटाचे व्यापार विश्‍लेषक तरण आदर्श यांनी ‘ट्वीट’ करून याविषयीची माहिती…

तमिळनाडूमधील सरकारीकरण झालेल्या शिवमंदिराची ३५ एकर भूमी अधिग्रहित करण्याचे अण्णाद्रमुक सरकारचे षड्यंत्र

वक्फ बोर्डाची भूमी अधिग्रहित करण्याचे धाडस देशातील एकतरी सरकार दाखवू शकते का ? ज्या अण्णाद्रमुक पक्षाने शंकराचार्य यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्याचे दुःसाहस केले, त्याच्याकडून…

धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या ‘आश्रम’ वेब सिरीजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांना अटक करा : धर्माभिमान्यांची ट्विटरद्वारे मागणी

हिंदूंबहुल भारतात हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वेब सिरीजच्या निर्मार्त्यांवर कारवाई का करत नाही ? तसेच अशा…