‘तनिष्क ज्वेलरी’च्या विज्ञापनानंतर ‘टाटा ग्रुप’कडून सातत्याने हिंदूद्वेष केला जात आहे, हे पहाता आता टाटा आस्थापनावरच हिंदूंनी बहिष्कार घालावा, असे वाटू लागल्यास आश्चर्य वाटू नये !
आमचा पहिला आक्षेप या चित्रपटाच्या नावाला असून यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली आहे.
हिंदूंनी त्यांचा धर्म, देवता, धार्मिक स्थळे, श्रद्धास्थाने यांचा अवमान किंवा त्यांच्यावर आक्रमण झाल्यावर आतापर्यंत कधीही कायदा हातात घेतलेला नाही. तरीही ‘हिंदू हिंसाचार करतील’, असे दाखवण्याच्या…
‘द वायर’ या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर दिनांक ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या आणि क्रिस्टीन मारेवा कारवोस्की या पत्रकार महिलेने लिहिलेल्या एका लेखात छत्रपती शिवाजी महाराजांचा…
दिवाळीच्या काळात ज्या लक्ष्मीदेवीचे आपण भक्तीभावे पूजन करतो, त्याच देवीचा अपमान करणार्या चित्रपटाचे आतापासून होणारे उदात्तीकरण रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवावा…
अशा पोलिसांमुळेच गोरक्षकांना रस्त्यावर उतरून गोरक्षण करावे लागते. तरीही त्यांना ‘समाजकटंक’ म्हटले जाते !
मृतदेहावर अनेक घाव आहेत. मारहाण करून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वतर्वला आहे. ४-५ दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असून पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
विदेशातील हिंदू हे हिंदु धर्माचा अवमान होत असेल, तर लगेच जागृत होऊन विरोध करतात, तर भारतातील हिंदू निष्क्रीय आणि निद्रिस्त असतात !
हिंदूबहुल भारतात मात्र धर्मांधांकडून हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधले जाऊनही त्यांच्यावर साधी कारवाईही होत नाही ! इस्लामी राष्ट्रात हिंदूंची होणारी परवड जाणा !
हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता कुठल्या बिळात लपून बसले आहेत ? महिला संघटना आणि मानवाधिकार आयोग आता कुठे आहेत ?