फेसबूकवर भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी येथील पोलिसांनी जहीर याला अटक केली आहे. या पोस्टमुळे देवदुर्ग गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. या आक्षेपार्ह पोस्टच्या…
सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपतीचे मानवीकरण करण्यात येणार्या ‘पोस्ट’ मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरत आहेत. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच या कृती होतात.
अभिनेते आमीर खान यांनी एका जुन्या मुलाखतीत ‘माझ्या मुलांनी मुसलमान धर्म आचरावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले आहे’, असे सांगितले होते. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत…
धर्मांध महिलेच्या या कृत्यामुळे १०० कोटी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याविषयी केंद्रातील भाजप सरकारने तात्काळ बहरीन सरकारकडे अधिकृत निषेध नोंदवून त्यास समज देणे अपेक्षित होते…
मणगुत्ती ग्रामपंचायतीने ठराव करून गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसवला होता; मात्र अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे…
लाखो एकर भूमी लुटणार्या वक्फ बोर्डाचा ‘लॅण्ड जिहाद’ हा ‘लव्ह जिहाद’पेक्षाही भयंकर; हिंदूंनी या विरोधात लढा देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, सर्वोच्च…
अवैधरित्या गोतस्करी करणारे त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करतात, तसेच गोरक्षकांची अमानुषपणे हत्या करतात. यांच्याविषयी ओवैसी का बोलत नाहीत ? हे त्यांना मान्य आहे का…
‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।’, असे समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले आहे. समर्थांच्या या बोधवचनाचे…
पाकमधील अल्पसंख्य हिंदूंची हत्यासत्रे चालू असूनही त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे, केंद्र सरकार आदी कुणीच आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या ! पाकसह जगभरातील…
कुठल्याही देशातील डावे हे नेहमी चांगल्या कामात, विशेषतः हिंदूंच्या संदर्भात केवळ विघ्न आणण्याचेच काम करतात. हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणार्या अशा हिंदुद्वेष्ट्यांविरुद्ध त्या-त्या ठिकाणच्या हिंदूंनी…