Menu Close

केरळमधील देवनिधीचे लुटारू !

केरळ येथील सरकारीकरण केलेल्या गुरुवायूर देवस्थानचे ५ कोटी रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्यात आले आहेत. मंदिराच्या मुदत ठेवींतून ही रक्कम सरकारी तिजोरीत देण्यात आली आहे.

अभिनेते आयुष्मान खुराना यांच्याकडून व्हिडिओतून हिंदूंच्या श्रद्धेवर आघात करण्याचा प्रयत्न

‘हिंदूंच्या देवता काही करू शकत नाहीत’, असे म्हणणारे अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांविषयी असे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ? याविषयी हिंदूंनी वैध मार्गाने निषेध नोंदवून देवतांचा अवमान…

केरळमधील गुरुवायूर देवस्थानचे ५ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या साहाय्यता निधीला देण्याचा निर्णय

हिंदूंच्या मंदिरांचे धन लुटण्यासाठी केरळमधील साम्यवादी सरकारचे नवे षड्यंत्र ! देशातील प्रत्येक संकटाच्या काळात हिंदू स्वतःहून देशासाठी तन, मन आणि धन अर्पण करण्यासाठी पुढे असतात;…

सरकारीकरण झालेल्या मंदिरांकडून १० कोटी रुपये घेण्याचा तमिळनाडू सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित

मंदिरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात वैध मार्गाने कृती करणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! असे प्रयत्न प्रत्येक जागृत हिंदूने केले पाहिजे !

पेरियामबलम् (केरळ) : श्रीकृष्ण आश्रमात ध्वनीक्षेपकावरून नामजप न करण्याची धर्मांधांची धमकी

देशातील मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या देवतेचा नामजप केलेला चालत नाही, याला धर्मनिरपेक्षता म्हणता येईल का ? देशात केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करायचे, असाच नियम आहे का…

भगव्या टोप्यांमुळेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई ! – भाजपचे खासदार अरविंद धर्मापुरी

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहाणारे खासदार अरविंद धर्मापुरी यांचे आभार ! प्रत्येक धर्मप्रेमी हिंदु लोकप्रतिनिधीने हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी उभे राहिल्यास हिंदुद्वेष्ट्यांना त्यांच्यावर खोटे आरोप…

धर्माधारित ‘हलाल’ अर्थव्यवस्थेला विरोध करा : रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हलाल अर्थव्यवस्था ही अल्पसंख्यांकांची हुकूमशाही आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष भारतात निर्माण होत असलेल्या धर्माधारित हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.…

तमिळनाडू सरकारच्या निर्णयास धर्मप्रेमींकडून ट्विटरद्वारे प्रखर विरोध

तमिळनाडू सरकारने राज्यातील ४७ मोठ्या मंदिरांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत कोट्यवधी रुपये देण्याचा फतवा नुकताच काढला, तर राज्यातील २ सहस्र ८९५ मशिदींना बिर्याणीसाठी…

(म्हणे) ‘भारतातील हिंसात्मक राजकीय समूह अल्पसंख्यांकांना शिव्या देत आहे !’

‘भारतातील लोक मनुष्यापेक्षा गायीशी चांगला व्यवहार करतात’, असे ट्वीट संयुक्त अरब अमिरातच्या राजकुमारी हेंद अल कासिमी यांनी यापूर्वी केले होते.

(म्हणे) ‘सरकारच्या कह्यातील हिंदु मंदिरांनी ‘तामिळनाडू मुख्यमंत्री साहाय्यता निधी’साठी कोट्यवधी रुपये द्यावेत !’

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर काय होते ?, याचे आणखी एक उदाहरण ! मशिदींवर कोट्यवधी रुपयांची खैरात आणि मंदिरांच्या पैशांवर डल्ला, हाच अण्णाद्रमुक सरकारचा धर्मनिरपेक्षतावाद आहे का…