Menu Close

पाकमध्ये हिंदु शिक्षकावर कथित ईशनिंदा केल्याचा आरोप करत धर्मांधांकडून मंदिराची तोडफोड

‘काश्मीरमध्ये भारत सरकार नरसंहार करत आहे’, असा आरोप करणार्‍या पाकमध्येच हिंदूंवर कशी आक्रमणे होत आहेत, हेच दिसत आहे. याविषयी पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारतातील…

‘तिरूपती देवस्थान समितीचे अध्यक्ष ख्रिस्ती असल्याने त्यांच्या जागी हिंदु धर्मीयांची नियुक्ती करावी !’

तिरूपती येथील बालाजीचे मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात प्रतिदिन सहस्रो भाविक दर्शनासाठी येतात. या देवस्थानची आणि दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची व्यवस्था करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने एक…

तेलंगणमध्ये धर्मांधांकडून आंबेडकर तरुण मंडळाच्या गणेशोत्सव मंडपाची तोडफोड

वारंगळ (तेलंगण) येथील एल्.बी. नगरमधील गणेशोत्सव मंडपात दलित महिला पूजा करत असतांना ६० धर्मांधांच्या जमावाने त्यांच्यावर आक्रमण केले आणि मंडपाची तोडफोड केली.

वरळी येथे विनाअनुमती चालू असलेल्या ख्रिस्ती प्रार्थनासभेच्या विरोधात तक्रार

या प्रकरणी अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत आयोजकांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच अशा घटनांमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची भीती…

धर्मविरोधी पर्याय वापरूनही आजतागायत नदीचे प्रदूषण थांबले आहे का ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्‍न

गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जन करा, मूर्तीदान करा आणि आता मूर्ती विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर यांसारख्या अशास्त्रीय पद्धती अवलंबून…

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वणी (यवतमाळ) येथील तहसील चौक येथे २८ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या आंदोलनात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…

देवतांविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित करणार्‍या लेखिका अशी कलिम यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

धर्मांध लेखिका आणि कवी अशी कलिम यांनी ७ जुलैला ‘ट्विटर’ या सामाजिक संकेतस्थळावर श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, ब्रह्मदेव, सरस्वती या हिंदूंच्या देवतांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन…

तिरुपतीच्या बस तिकिटांच्या माध्यमातून होणारा ख्रिस्ती धर्माचा प्रचार बंद करावा ! – धर्माभिमानी हिंदू

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम्, तसेच तेलंगणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नुकतेच देहली विद्यापिठात स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा भगतसिंग यांचे पुतळे बसवले होते.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा सिद्धांत समान न्याय नाकारतो !’ – एन्. राम, माजी संपादक, ‘द हिंदु’

हिंदु राष्ट्र ही आदर्श समाजकल्याणकारी व्यवस्था आहे. या संकल्पनेचा अभ्यास न करताच त्यावर टीका करणे, हा निवळ हिंदुद्वेष आहे. सध्याची धर्मनिरपेक्ष व्यवस्था हिंदूंना समान न्याय,…