जोपर्यंत गोहत्याबंदी विधेयक संमत होत नाही, तोपर्यंत जमावाकडून होणार्या हत्या रोखता येणार नाहीत, असे विधान तेलंगणची राजधानी भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार टी.…
काश्मीरचे मूलनिवासी असलेल्या लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील धर्मांध आणि आतंकवादी यांमुळे काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले होते. तर दुसरीकडे म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृतरित्या काश्मिरमध्ये वसवण्यात…
हिंदूंनी काढलेल्या कावडयात्रेवर धर्मांधांनी १२ ऑगस्टला दगडफेक केली होती. या वेळी धर्मांधांना रोखणार्या ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. धर्मांधांनी घातलेल्या हैदोसामुळे हिंदू संतप्त झाले आहेतच;…
हिंगोली येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संतोष बांगर यांनी भव्य कावडयात्रेचे आयोजन केले होते. धर्मांधांनी ही कावडयात्रा कळमनुरीकडे जातांना अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंवर तुफान…
‘हू किल्ड करकरे’ या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक शमशुुद्दीन मुश्रीफ यांनी ‘ब्राह्मनिस्ट बॉम्बड्, मुस्लिम्स हँग्ड’ (ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुसलमान लटकले) नावाचे…
तृणमूूल काँग्रेसच्या हिंदुद्वेषी राजवटीत याहून वेगळे काय घडणार ? हिंदु विद्यार्थ्यांचे सुदैव की, त्यांना अन्य धर्मियांच्या घोषणामुळे काय लाभ होतात?, असे विचारण्यात आले नाही !
मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात ९, १० आणि ११ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
अशा शासकीय अधिकार्यांवर केवळ दंडात्मक कारवाई नको, तर सरकारने त्यांना कायमचे बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, हीच हिंदूंची मागणी !
देशात अनेक अयोग्य घटना घडत असतांना पोलीस किती प्रकरणांत स्वतःहून पुढाकार घेऊन कृती करतात ? अनेक प्रसंगांत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, देवतांचा अवमान केला…
यंदा १२ ऑगस्टला असलेल्या बकरी ईदच्या दिवशी कसायांकडून गोहत्या होण्याची शक्यता असल्याने गोहत्या रोखण्यात याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमानी हिंदूंसह १ ऑगस्ट या…