५ राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्याच दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राममंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली; मात्र ती मान्य करण्यात आली नाही. यानंतर…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर बंदी आणायला हा भारत आहे कि पाक ? कायदा आणि सुव्यवस्था कुणामुळे बाधित होते, हे पोलिसांना ठाऊक नाही…
साधु-संतांच्या हत्येच्या विरोधात तथाकथित मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! साधु-संतांच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संस्थांना अपकीर्त करण्यासाठी विविध यंत्रणांद्वारे आणि विविध मार्गांनी षड्यंत्र रचले जात आहे. असे असले तरी या संघटना भगवद्गीतेतील ‘सत्यमेव…
अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही भीक मागत नाही. सरकारने राममंदिर उभारणीसाठी कायदा करावा, असे प्रतिपादन के. सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांनी येथे केले.
अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, तळेगाव (जिल्हा पुणे) आणि भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाला निवेदन सादर केले
हिंदु संस्कृती नामशेष करण्याचे हे षड्यंत्र आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे असे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले जातात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
भाजपच्या राज्यात ‘सनबर्न’सारखे कार्यक्रम रोखण्यासाठी, मंदिरांचा पैसा धर्मकार्यास वापरण्यासाठी, राममंदिर उभारण्यासाठी, गंगा स्वच्छतेसाठी आंदोलने करावी लागणार असतील, तर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काय भेद ?
दुष्काळाच्या कारणामुळे हंपी उत्सव रहित करणारे कर्नाटकमधील हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार लाखो रुपये खर्च करून टिपू सुलतानची जयंती साजरी करते, हे लक्षात घ्या !
अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाने हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद घ्यावी, यासाठी सरकार का प्रयत्न करत नाही ?