Menu Close

संभाजीनगर येथील दंगलीच्या प्रकरणात शिवसैनिक लक्ष्मीनारायण बाखरिया यांना अटक

दंगेखोरांना पहाताच पसार झालेले पोलीस तक्रार देण्यासाठी मात्र समोर आले. पोलिसांच्या या मोगलाईमुळे शहरातील हिंदू संतप्त झाले आहेत. ‘दंगलीच्या प्रकरणी पोलीस आणि दंगेखोर यांच्या विरोधात…

भुसावळ येथील हिंदु धर्मजागृती सभेनंतर टी. राजासिंह आणि आयोजक यांच्यावर गुन्हा नोंद !

कथित धार्मिक तेढ निर्माण केल्याचा पोलिसांचा दावा ! ही हिंदूंची गळचेपी नव्हे का ? अन्य पंथीय नेते किंवा धर्मगुरु यांच्याकडून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये…

योग ईश्‍वरापर्यंत पोहोचवू शकत नसल्याने ख्रिस्त्यांनी त्यापासून दूर रहावे : केरळ चर्च

‘ईश्‍वरप्राप्तीसाठीचे ध्येय ठेवून एक साधना म्हणून योगासने केली की, ईश्‍वरी अनुभव येतो’, हे हिंदु धर्मातील लाखो लोकांनी आतापर्यंत अनुभवले आहे ! मात्र ख्रिस्ती चर्च केवळ…

बांगलादेश येथील हिंदु मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणार्‍या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलीस अधिकार्‍यांकडूनच धमक्या

पोलीस अधिकार्‍यांच्या या वागणुकीविषयी खेद व्यक्त करून अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ‘पीडित हिंदु मुलीला संरक्षण देऊन तिच्यावर योग्य वैद्यकीय उपचार करावेत, तसेच आरोपींना त्वरित अटक…

तमिळनाडूमध्ये विहिपच्या ‘रामराज्य रथयात्रे’ला द्रमुक पक्षाचा विरोध

विश्‍व हिंदु परिषदेच्या देशव्यापी ‘रामराज्य रथयात्रेमुळे राज्यातील धार्मिक वातावरण बिघडेल आणि शांततेला धोका निर्माण होईल’, असे सांगत तमिळनाडूमधील मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने यात्रेला थांबवण्याची मागणी…

संभाजीनगर येथील लक्ष्मीदेवीचे पुरातन मंदिर महापालिकेने पाडले !

शहागंज भागातील हिंदी विद्यालयासमोर बसस्थानक परिसरात असलेले तेलगू समाजातील कोच्चम्मा देवीचे (लक्ष्मीदेवी) लहान पुरातन मंदिर पालिकेने पाडले.

‘ब्राह्मणांना हिंदु राष्ट्र नव्हे, तर ब्राह्मणी राष्ट्र निर्माण करायचे आहे !’ – अब्दुल कादर मुकादम

या देशात सर्वात अल्पसंख्य ब्राह्मण असून ते हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याची भाषा करत आहेत; परंतु प्रत्यक्षात त्यांना ब्राह्मणी राष्ट्र हवे आहे, असे तारे स्वतःला म्हणवणारे…

अफझलखान वधाचा फलक लावणे गुन्हा असेल, तर पोलिसांनी तसे लेखी द्यावे ! – श्री. केतन रघुवंशी, कार्यकर्ता, विश्‍व हिंदू परिषद

नंदुरबार येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी ५ मार्च या दिवशी ‘अफझलखान वधाचा फलक लावल्या’च्या कारणावरून श्री. केतन रघुवंशी यांना कलम ३५३ अन्वये…

‘इतिहासाचे विकृतीकरण करणे अन् तरुणांची माथी भडकवणे, याची भिडेगुरुजींना चांगली माहिती !’ – विद्या चव्हाण

विद्या चव्हाण म्हणाल्या, ज्यांना तुम्ही मनोहर भिडे म्हणून ओळखता, त्या मनोहर भिडेगुरुजी यांनी वर्ष २००९ मध्ये गणेश चतुर्थीच्या काळात मिरज येथे दंगली पसरवल्या होत्या. त्या परिसरात…

शंकराचार्यांच्या देहत्यागाविषयी प्रसारमाध्यमांची उदासीन भूमिका हे बदलत्या समाजमनाचे प्रतिबिंब – डॉ. सच्चिदानंद शेवडे

प्रसारमाध्यमांनी श्रीदेवीच्या मृत्यूविषयी २४ घंटे वार्तांकन करण्यात धन्यता मानली; परंतु धर्मासाठी सर्वस्व अर्पिलेल्या शंकराचार्यांच्या देहत्यागाविषयी केवळ ४ ओळीत बातमी आटोपली.