Menu Close

(म्हणे) शासनाने शिर्डी देवस्थान कह्यात घेतल्यानंतर तेथील भ्रष्टाचार थांबला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंदिर सरकारीकरण झालेल्या सर्व देवस्थानांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असतांनाही असे दिशाभूल करणारे विधान करणे, हे मुख्यमंत्र्यांना कितपत योग्य ?

महाराष्ट्राच्या विकासासाठी शिर्डीप्रमाणे तिरुपती देवस्थानाकडूनही साहाय्यता निधी आणू : अर्थमंत्री

विकास करणे, हे सरकारचे काम आहे. देवधनाचा वापर हा धर्मकार्यासाठीच व्हायला हवा, हे भाजप सरकार कधी लक्षात घेणार ? मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ही स्थिती…

कोपरगाव (जिल्हा नाशिक) आणि चोपडा (जिल्हा जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन

शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल ! : समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी

स्वामी परिपूर्णानंद ६ मासांसाठी पोलिसांकडून तडीपार : हिंदु जनजागृती समितीकडून विरोध

आता पोलिसांनी काथी महेश यांच्या विधानांना वैध मार्गाने विरोध करणारे राष्ट्रीय हिंदू सेनेचे संस्थापक परिपूर्णानंद स्वामी यांनाही तडीपार केले आहे. याचा हिंदु जनजागृती समितीने विरोध…

‘निकाह हलाला’ प्रथा बंद करण्यासाठी ३५ पीडित महिलांची भाजप सरकारकडे मागणी

पीडित सबिना हिला सासर्‍यानंतर आता दीरासह निकाह हलाला करण्याची अट या अमानुष प्रथेविषयी एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, सहिष्णुतावादी, तथाकथित महिला संघटना, महिला मानवाधिकार आयोग कधीच का…

ख्रिस्तीबहुल मिझोराममधील काँग्रेस सरकारकडून योगदिन साजरा नाही !

सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूच म्हणतात आणि त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, मुसलमान आणि ख्रिस्ती मात्र त्यांच्या धर्मानुसार वागतात अन् हिंदु धर्माच्या प्रत्येक कृतींचा विरोध करतात किंवा…

‘बकरी ईदच्या दिवशी गायींची कत्तल करतांना विरोध झाल्यास अन्य कोणाची ‘कुर्बानी’ द्यावी लागू नये !’

अकबरुद्दीन ओवैसी १५ मिनिटांत हिंदूंना ठार करण्याची भाषा करतो, तर हाश्मी कत्तल करण्याची; ही सहिष्णुता आहे, असे देशातील तथाकथित पुरोगाम्यांना वाटते म्हणून ते पुरस्कार परत…

प्रयाग : चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये मुसलमानांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची अधिवक्त्यांची मागणी

अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी अधिवक्त्यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन आणि पोलीस यांना ते दिसत नाही का ? आणि असे अतिक्रमण ते होऊ कसे देतात…

इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन करणारे मतांसाठी लाचार : आमदार टी. राजासिंह

रमझान मासामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन करणारे राजकीय नेते मतांसाठी लाचार झाले आहेत, असे विधान भाग्यनगर येथील भाजप आमदार टी. राजासिंह यांनी केले आहे.

लक्ष्मणपुरी येथील प्राचीन मनकामेश्‍वर मंदिरामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन

देहलीच्या जामा मशिदीमध्ये कधी दिवाळी, दसरा, रामनवमी आदी हिंदूंचे सण साजरे झाले आहेत का ? हिंदूंची ही गांधीगिरी त्यांच्या विनाशाला पुढे कारणीभूत झाल्यास आश्‍चर्य वाटू…