मंदिर सरकारीकरण झालेल्या सर्व देवस्थानांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असतांनाही असे दिशाभूल करणारे विधान करणे, हे मुख्यमंत्र्यांना कितपत योग्य ?
विकास करणे, हे सरकारचे काम आहे. देवधनाचा वापर हा धर्मकार्यासाठीच व्हायला हवा, हे भाजप सरकार कधी लक्षात घेणार ? मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ही स्थिती…
शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल ! : समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी
आता पोलिसांनी काथी महेश यांच्या विधानांना वैध मार्गाने विरोध करणारे राष्ट्रीय हिंदू सेनेचे संस्थापक परिपूर्णानंद स्वामी यांनाही तडीपार केले आहे. याचा हिंदु जनजागृती समितीने विरोध…
पीडित सबिना हिला सासर्यानंतर आता दीरासह निकाह हलाला करण्याची अट या अमानुष प्रथेविषयी एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, सहिष्णुतावादी, तथाकथित महिला संघटना, महिला मानवाधिकार आयोग कधीच का…
सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूच म्हणतात आणि त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, मुसलमान आणि ख्रिस्ती मात्र त्यांच्या धर्मानुसार वागतात अन् हिंदु धर्माच्या प्रत्येक कृतींचा विरोध करतात किंवा…
अकबरुद्दीन ओवैसी १५ मिनिटांत हिंदूंना ठार करण्याची भाषा करतो, तर हाश्मी कत्तल करण्याची; ही सहिष्णुता आहे, असे देशातील तथाकथित पुरोगाम्यांना वाटते म्हणून ते पुरस्कार परत…
अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी अधिवक्त्यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन आणि पोलीस यांना ते दिसत नाही का ? आणि असे अतिक्रमण ते होऊ कसे देतात…
रमझान मासामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन करणारे राजकीय नेते मतांसाठी लाचार झाले आहेत, असे विधान भाग्यनगर येथील भाजप आमदार टी. राजासिंह यांनी केले आहे.
देहलीच्या जामा मशिदीमध्ये कधी दिवाळी, दसरा, रामनवमी आदी हिंदूंचे सण साजरे झाले आहेत का ? हिंदूंची ही गांधीगिरी त्यांच्या विनाशाला पुढे कारणीभूत झाल्यास आश्चर्य वाटू…