Menu Close

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मुसलमानांसाठी इफ्तार पार्टी !

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, तसेच अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी पुणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि मुसलमान यांना या इफ्तार पार्टीला…

तेलंगणामध्ये रमझान मासाच्या निमित्ताने वाहतूक महामंडळाकडून प्रवाशांसाठी २५ टक्के सवलत

 तेलंगणा राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (टी.एस्.आर्.टी.सी.ने) रमझान मासाच्या निमित्ताने प्रवाशांसाठी मोठी सवलत घोषित केली आहे. माल आणि पार्सल यांच्या शुल्कावर २५ टक्के सवलत देण्यात येणार…

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या विरोधानंतरही बेलूरू (कर्नाटक) येथील मंदिराच्या रथोत्सवाचा कुराण पठणाने प्रारंभ !

बेलूरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध श्रीचेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी…

मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना रमझानच्या काळात कार्यालयीन वेळेच्या एक घंटापूर्वीच घरी जाण्याची अनुमती !

आंध्रप्रदेशातील वाय.एस् जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने राज्यातील सर्व मुसलमान सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटदार यांना रमझानच्या काळात नियोजित कार्यालयीन वेळेच्या १ घंटा आधी घरी जाऊ…

‘पी.एफ्.आय.’च्या जिहादी कार्यकर्त्यांना अग्निशमन प्रशिक्षण दिल्याने केरळचे २ पोलीस अधिकारी निलंबित

जिहादी संघटना ‘पी.एफ्.आय.’च्या (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या) कार्यकर्त्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या प्रकरणी केरळच्या दोन पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले.

घाटकोपर (मुंबई) येथे पोलिसांनी ध्वनीवर्धक जप्त करून मनसेच्या विभागप्रमुखांना घेतले कह्यात !

सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन मी करत आहे. त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून मी येथील मनसेच्या शाखेवर ध्वनीवर्धक लावून हनुमान चालिसा लावली आहे

(म्हणे) ‘चित्रपट सत्य नव्हे, तर असत्य घटनांवर आधारित !’ – अरविंद केजरीवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तुम्हाला चित्रपट पहायची एवढीच हौस आह आणि त्याला करमुक्त करायची इच्छा असेल, तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सांगा की, हा चित्रपट…

अल्पसंख्यांक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी केवळ मुसलमानच का ?

सर्वोच्च न्यायालयात याचिका : या याचिकेत म्हटले आहे की, वर्ष १९८६ पासून अल्पसंख्यांक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी मुसलमान व्यक्तीचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ख्रिस्ती, शीख, पारसी,…

(म्हणे) ‘काश्मीरमध्ये ३९९ हिंदूंच्या, तर १५ सहस्र मुसलमानांच्या हत्या झाल्या !’

ज्यांनी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले, ते आतंकवादी होते. वर्ष १९९० ते २००७ या १७ वर्षांच्या कालावधीत आतंकवादी आक्रमणात ३९९ काश्मिरी हिंदूंची, तर १५ सहस्र मुसलमानांची…

(म्हणे) ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा !’

 राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारला बंगालच्या खाडीत फेकून देण्याचे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोपही…