‘पी.एफ्.आय.’सारख्या कट्टरतावादी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यास आता प्रारंभ झाला असल्याचे सध्याचे दिसून येत आहे; मात्र या कट्टरतावादास होणारा अर्थपुरवठा रोखणे, हेही एक मोठे आव्हान आहे.
नूपुर शर्मा यांनी पैगंबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर भारतभरात ‘सर तन से जुदा’ अभियान हाती घेण्यात आले. हिंदूंच्या जिवावर उठलेल्या या अभियानाच्या क्रियेला प्रतिक्रिया…
भारतातील कोट्यवधी लोकांनी ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवून स्वत:तील राष्ट्रप्रेम घरावर तिरंगा लावून मूर्त स्वरूपात आणले. राष्ट्रप्रेमाची ही ज्योत भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत तेवत…
जळगाव जिल्ह्यातील यावल येथे ऐतिहासिक राजे निंबाळकर गड (भुईकोट गड) असून सद्यःस्थितीत त्याची पडझड होत आहे. हा गड आणि निंबाळकर राजघराणे यांचा इतिहास अन् गडाच्या…
गड-दुर्गांचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नाही, तर ते हिंदु राजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज…
केंद्रशासनाने नुकतीच ‘भारतीय शिक्षण बोर्डा’ची स्थापना करून तिच्या संचालनाचे दायित्व योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि योगपीठ ट्रस्ट’कडे दिले आहे. रामदेवबाबा यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे…
भोर तालुक्यातील (जिल्हा पुणे) हिरडस मावळमधील पिढीजात सरदार म्हणजे बाजीप्रभु देशपांडे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य हेरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे…
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे निद्रिस्त असलेले हिंदू ! इतर पंथियांच्या प्रभावामुळे हिंदूंना स्वधर्माचा विसर पडणे !
आपण हिंदू ! कृष्णाच्या, साईबाबांच्या जीवनावर नाटक करतो, तेव्हा आपल्याला, ‘सर्वधर्मियांना आग्रहाचे निमंत्रण’ असे थोडेच लिहावेसे वाटते ? फार फार तर आपण ‘सर्वांना आग्रहाचे निमंत्रण’…
मुंबईजवळ उत्तन येथे नुकतीच तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ या संस्थेची ६ वी परिषद पार पडली. तिथे इराकमधील यझिदी या आदिवासी जमातीचा नेता…